शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उंद्री येथे गतिरोधक बसवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

अमडापूर : जालना-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर उद्री गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या ठरावासह राष्ट्रवादी काँग्रेस (अल्पसंख्याक विभाग) चिखली तालुका ...

अमडापूर : जालना-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर उद्री गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या ठरावासह राष्ट्रवादी काँग्रेस (अल्पसंख्याक विभाग) चिखली तालुका अध्यक्ष रफिक शेख यांनी केली आहे़

उंद्री गावातून जालना-खामगाव राष्ट्रीय महामार्ग आहे़ या मार्गावर भरधाव वेगाने वाहनांची वाहतूक सुरू असत़े गावात हा मार्ग चाैपदरीकरणाचे नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागताे़ गावात रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे भरधाव जाणाऱ्या वाहनांचे अपघात घडले आहेत़ यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत़ या मार्गावर पाच शाळा असून, मंदिर ,ईदगाह,हिंदू समशानभूमी,मुस्लिम कब्रस्थान सुद्धा ह्याच मार्गावर आहेत़ त्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते़ त्यामुळे किसनदेव मंदिर समोर,बबन उपाध्येयांच्या दुकानासमोर,मराठी जि .प. शाळेसमोर, मोठ्या पुलाजवळ,शेख रशीद भंगारवाले यांच्या दुकानासमोर,शहाजी हायस्कूल समोर,श्री शिवाजी हायस्कूल समोर गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामपंचायतच्या ठरावासह करण्यात आली आहे़ निवेदनावर रफिक शेख तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तथा ग्रामपंचायत सदस्य उंद्री ,राजीक खान चिखली तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे़