शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

मृताच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST

या भटक्या समाजातील लोकांच्या स्थिरतेसाठी घरकूल देण्यात यावे. भटक्या समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी सतत भटकंती करीत असल्यामुळे पूरक कागदपत्रांची शासकीय ...

या भटक्या समाजातील लोकांच्या स्थिरतेसाठी घरकूल देण्यात यावे. भटक्या समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी सतत भटकंती करीत असल्यामुळे पूरक कागदपत्रांची शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता या लोकांकडून पूर्तता होत नाही. अशिक्षित समाजाला कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सोबतच विकासाच्या मुख्य प्रवाहात या समाजाला आणण्याची गरज आहे. त्याशिवाय या समाजाची उदरनिर्वाहासाठी होणारी भटकंती थांबणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.

अखिल भारतीय विमुक्त एवम धुमंतु जनजाती वेलफेअर संघ दिल्लीच्या वतीने जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांना याबाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना राज्य महिला सचिव ज्योती पवार, बुुलडाणा जिल्हाध्यक्ष राजसिंह सोळंकी, भानुदास पवार, रोशनी सोळंकी यांच्यासह अन्य उपस्थित होते.