शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

सिंचनासाठी पाईपलाईनचे पाणी साेडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

हिवरा आश्रमः पेनटाकळी कॅनाॅलचे पाणी शेतात झिरपत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनने साेडण्याची मागणी शेतकऱ्यांनी ...

हिवरा आश्रमः पेनटाकळी कॅनाॅलचे पाणी शेतात झिरपत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनने साेडण्याची मागणी शेतकऱ्यांनी १९ जानेवारी राेजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वारंवार निवेदने देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मागणी मान्य न झाल्यास कॅनाॅलच्या पाण्यात उडी घेण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी कॅनाॅलच्या माध्यमातून साेडण्यात येत आहे. कॅनाॅलमधून पाणी झिरपत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. या पाण्यामुळे जमिनी खारवटल्या असून पिकांचेही नुकसान हाेत आहे. वारंवार निवेदन देऊनही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे तत्काळ कॅनाॅलचे पाणी बंद करा अन्यथा मी कॅनाॅलच्या पाण्यात उडी मारून जीव देईल असा इशारा संजय बाबुराव वाहेकर यांनी दिला आहे. दुसऱ्या निवेदनात रायपूर,दुधा,ब्रह्मपुरी येथील शेतकरी बांधवांनी १ ते ११ किमी कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनद्वारे नेण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास धरणाच्या पाण्यात बसून उपोषण करण्याची मागणी एकनाथ सास्ते,शालीकराम काळे,साहेबराव वाहेकर,बबन वाहेकर,संजय वाहेकर,दत्ता काळे,प्रमेश्वर धांडे मामासह आदी शेतकऱ्यांनी केली आहे.