शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सिंचनासाठी पाईपलाईनचे पाणी साेडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

हिवरा आश्रमः पेनटाकळी कॅनाॅलचे पाणी शेतात झिरपत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनने साेडण्याची मागणी शेतकऱ्यांनी ...

हिवरा आश्रमः पेनटाकळी कॅनाॅलचे पाणी शेतात झिरपत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनने साेडण्याची मागणी शेतकऱ्यांनी १९ जानेवारी राेजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वारंवार निवेदने देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मागणी मान्य न झाल्यास कॅनाॅलच्या पाण्यात उडी घेण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी कॅनाॅलच्या माध्यमातून साेडण्यात येत आहे. कॅनाॅलमधून पाणी झिरपत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. या पाण्यामुळे जमिनी खारवटल्या असून पिकांचेही नुकसान हाेत आहे. वारंवार निवेदन देऊनही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे तत्काळ कॅनाॅलचे पाणी बंद करा अन्यथा मी कॅनाॅलच्या पाण्यात उडी मारून जीव देईल असा इशारा संजय बाबुराव वाहेकर यांनी दिला आहे. दुसऱ्या निवेदनात रायपूर,दुधा,ब्रह्मपुरी येथील शेतकरी बांधवांनी १ ते ११ किमी कॅनाॅलचे पाणी पाईपलाईनद्वारे नेण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास धरणाच्या पाण्यात बसून उपोषण करण्याची मागणी एकनाथ सास्ते,शालीकराम काळे,साहेबराव वाहेकर,बबन वाहेकर,संजय वाहेकर,दत्ता काळे,प्रमेश्वर धांडे मामासह आदी शेतकऱ्यांनी केली आहे.