शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

१0२0 मेट्रिक टन धान्याची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 01:40 IST

केंद्रिय अन्नपुर्णा योजनेअंतर्गत गत सहा महिन्यांपासून धान्य पुरवठा का नाही, बोंद्रे यांच्या प्रश्नावर सरकारचा खुलासा.

चिखली (जि. बुलडाणा): केंद्रीय अन्नपूर्णा योजनेमध्ये ६५ वर्ष किंवा त्यावरील निराधार स्त्री-पुरुषांना योजनेंतर्गत दरमहा गहू व तांदळाचे १0 किलो धान्य वाटप करण्यात येते. सदर योजना १ एप्रिल २00१ पासूून कार्यरत आहे. मात्र या वर्षीचे ऑक्टोबर २0१५ ते मार्च २0१६ च्या अन्नधान्याचे अद्यापही वितरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. गिरीष बापट यांच्याकडे धान्य वितरणासाठी होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेत ना.बापट यांनी खुलासा करताना विलंब झालेल्या कालावधीचे अन्नधान्य मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. केंद्रीय अन्नपूर्णा योजनेच्या धान्य वितरणास विलंब होत असल्यामुळे लाभार्थींंंंंची हेळसांड होत होती. याची दखल घेत आ.राहुल बोंद्रे यांनी अन्नधान्य वितरणास विलंब का होतो आहे, असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. आ.बोंद्रे यांच्या प्रश्नाची दखल घेत राज्य सरकारने केंद्राकडे ऑ क्टोबर २0१५ ते मार्च २0१६ साठीच्या अन्नधान्याची मागणी केली आहे. तसेच एप्रिल २0१५ ते सप्टेंबर २0१५ या कालावधीकरिता प्र ितमाह १0२0 मे.टन अन्नधान्य यामध्ये (७५0 मे. टन गहू व ३३0 मे.टन तांदूळ) इतक्या अन्नधान्याची मागणी केली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्हय़ातील ३ हजार ७८८ लाभार्थींसह राज्यातील ७८ हजार ४२५ लाभार्थींकरिता ७८९ मे. टन (४८९ मे.टन गहू व ३00 मे.टन तांदूळ) अन्नधान्याचे जिल्हानिहाय मासिक नियतन देण्यात आले आहे. असा खुलासाही राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. बापट यांनी आ.बोंद्रे यांना पत्राद्वारे कळविला आहे.