शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

१0२0 मेट्रिक टन धान्याची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 01:40 IST

केंद्रिय अन्नपुर्णा योजनेअंतर्गत गत सहा महिन्यांपासून धान्य पुरवठा का नाही, बोंद्रे यांच्या प्रश्नावर सरकारचा खुलासा.

चिखली (जि. बुलडाणा): केंद्रीय अन्नपूर्णा योजनेमध्ये ६५ वर्ष किंवा त्यावरील निराधार स्त्री-पुरुषांना योजनेंतर्गत दरमहा गहू व तांदळाचे १0 किलो धान्य वाटप करण्यात येते. सदर योजना १ एप्रिल २00१ पासूून कार्यरत आहे. मात्र या वर्षीचे ऑक्टोबर २0१५ ते मार्च २0१६ च्या अन्नधान्याचे अद्यापही वितरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. गिरीष बापट यांच्याकडे धान्य वितरणासाठी होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेत ना.बापट यांनी खुलासा करताना विलंब झालेल्या कालावधीचे अन्नधान्य मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. केंद्रीय अन्नपूर्णा योजनेच्या धान्य वितरणास विलंब होत असल्यामुळे लाभार्थींंंंंची हेळसांड होत होती. याची दखल घेत आ.राहुल बोंद्रे यांनी अन्नधान्य वितरणास विलंब का होतो आहे, असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. आ.बोंद्रे यांच्या प्रश्नाची दखल घेत राज्य सरकारने केंद्राकडे ऑ क्टोबर २0१५ ते मार्च २0१६ साठीच्या अन्नधान्याची मागणी केली आहे. तसेच एप्रिल २0१५ ते सप्टेंबर २0१५ या कालावधीकरिता प्र ितमाह १0२0 मे.टन अन्नधान्य यामध्ये (७५0 मे. टन गहू व ३३0 मे.टन तांदूळ) इतक्या अन्नधान्याची मागणी केली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्हय़ातील ३ हजार ७८८ लाभार्थींसह राज्यातील ७८ हजार ४२५ लाभार्थींकरिता ७८९ मे. टन (४८९ मे.टन गहू व ३00 मे.टन तांदूळ) अन्नधान्याचे जिल्हानिहाय मासिक नियतन देण्यात आले आहे. असा खुलासाही राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. बापट यांनी आ.बोंद्रे यांना पत्राद्वारे कळविला आहे.