शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

वृक्षतोड वाढली, पर्यावरणाचा ऱ्हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

शेतातील काडीकचरा पेटून देणे, शेत स्वच्छ करणे ही कामे सुरू आहेत. वन विभागाने शेतकऱ्याचे शेताचे बांधावर, शासकीय जमिनीवर माळरानावर, ...

शेतातील काडीकचरा पेटून देणे, शेत स्वच्छ करणे ही कामे सुरू आहेत. वन विभागाने शेतकऱ्याचे शेताचे बांधावर, शासकीय जमिनीवर माळरानावर, रस्त्याच्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्षरोपण केलेले आहे. वृक्ष संवर्धन, पाणी व्यवस्था यासाठीसुद्धा मोठा खर्च केलेला आहे. याशिवाय पडीत जमिनीवर व माळरानावर लहान-मोठी अनेक झाडे आहेत. झाडाची पानगळ होऊन काही झाडे वाळलेली आहेत. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीचा एक भाग म्हणून पालापाचोळा कचरा पेटवून देतात चोहीकडे पसरलेला पालापाचोळा पेटल्याने त्यात कधीकधी लहान मोठी झाडे होरपळून जातात. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बाभूळ, कडूनिंब, पळस, बेहडा इतर नव्याने उगवलेले तीन-चार फुटापर्यंत वाढलेली झाडे जळून नष्ट होत आहेत. बुंध्याशी वाळलेला भाग जळाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेली लहान झाडे जळून खाली पडतात. आजूबाजूची मंडळी त्याची तोड करण्याचे प्रकार वाढले आहे. वन विभाग माळरानावर झाडे लावून पाच सहा वर्ष नीगा राखून वाऱ्यावर सोडलेली असते. त्याची तोड होऊन परिसर उजाड बनत आहे.

वृक्षतोड थांबविण्याची गरज

वाढत्या वृक्षतोडीमुळे त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरण संतुलन राखण्याकरिता वृक्षतोड थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

एकीकडे लाखो रुपये खर्च करून शासन दरवर्षी वृक्षरोपण वृक्ष संवर्धन करते. त्यापेक्षा आपोआप उगवलेली निसर्गनिर्मित झाडे वाचवली तर खूप खर्च वाचू शकतो.