शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पशुधनाचे घटते प्रमाण चिंताजनक !

By admin | Updated: May 26, 2015 02:23 IST

सात वर्षात गायी, म्हशीच्या संख्येत घट.

बुलडाणा : पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा पूरक रोजगार मानला जातो. एकेकाळी राज्यात पशुधनाचे प्रमाण सर्वाधिक होते; मात्र गेल्या २00७ या वर्षानंतर हे प्रमाण ९.७ टक्क्यांपर्यंंंत खाली घसरले आहे. विदर्भात हे प्रमाण जास्त असून, घटणारे पशुधन चिंतेची बाब ठरत आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय हे कृषीसंलग्न उपक्रम असून, रोजगार मानले जातात. हे व्यवसाय शेती उत्पन्न वाढीस पूरक ठरतात. राज्यात चौदाव्या पशुधन गणनेनुसार १९९२ मध्ये दर लाख लोकसंख्येमागे पशुधन हे ४६ हजार होते. पुढे सोळाव्या गणनेत १९९७ मध्ये हे प्रमाण ५0 हजार पर्यंंंत वाढले होते; मात्र पुढे हेच प्रमाण सतराव्या पशुधन गणनेत खालावून ३६ हजार झाले. अठराव्या पशुधन गणनेनुसार २00७ मध्ये राज्यात एकूण सुमारे ३६0 लाख पशुधन होते, ते दर लाख लोकसंख्येमागे हे पशुधन ३७ हजार असल्याचे आढळून आले. २0१२ मध्ये झालेल्या एकोणिसाव्या पशुधन गणनेनुसार राज्यात सुमारे ३२५ लाख पशुधन असून, २0१२ या वर्षात हे प्रमाण २00७ च्या पशुगणनेपेक्षा ९.७ टक्के कमी होते.