शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित वीजपुरवठ्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:14 IST

Irregular power supply कृषीपंपासाठी दिवसभर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अनियमित वीजपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांना पाणी देण्याकरीता कृषीपंपासाठी २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गजानन बोंबटकार, योगेश म्हसाळ यांनी गुरूवारी महावितरणकडे केली आहे.अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. नोकरी मिळणे कठीण झाल्याने व कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत. त्यांनी आधुनिक व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. एकदाच संपूर्ण शेती सेंद्रीय पद्धतीने न काही क्षेत्रावर प्रायोगित तत्त्वार करण्यात येत आहे. यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्याचा मानस आहे. परंतु या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना महावितरणच्या वतीने एक दिवसाआड दिवसभर भारनियमन सुरू आहे. परिणामी शेतकºयांना पिकांना पाणी देताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांनंतर उन्हाळी पिकांचीही लागवड केली आहे. कांदा यासह भेंडी, काकडी, मेथी, कोथंबीर, मुळा, पालेभाज्या, टॉमेटो आदी पिकांची लागवड केली आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी न गेल्यास पिके सुकण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे कृषीपंपासाठी दिवसभर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkhamgaonखामगावagricultureशेती