शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

अनियमित वीजपुरवठ्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:14 IST

Irregular power supply कृषीपंपासाठी दिवसभर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अनियमित वीजपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांना पाणी देण्याकरीता कृषीपंपासाठी २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गजानन बोंबटकार, योगेश म्हसाळ यांनी गुरूवारी महावितरणकडे केली आहे.अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. नोकरी मिळणे कठीण झाल्याने व कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत. त्यांनी आधुनिक व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. एकदाच संपूर्ण शेती सेंद्रीय पद्धतीने न काही क्षेत्रावर प्रायोगित तत्त्वार करण्यात येत आहे. यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्याचा मानस आहे. परंतु या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना महावितरणच्या वतीने एक दिवसाआड दिवसभर भारनियमन सुरू आहे. परिणामी शेतकºयांना पिकांना पाणी देताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांनंतर उन्हाळी पिकांचीही लागवड केली आहे. कांदा यासह भेंडी, काकडी, मेथी, कोथंबीर, मुळा, पालेभाज्या, टॉमेटो आदी पिकांची लागवड केली आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी न गेल्यास पिके सुकण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे कृषीपंपासाठी दिवसभर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkhamgaonखामगावagricultureशेती