शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारा व पावसाने ऊस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:50 IST

वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. 

ठळक मुद्देहिवरा आश्रम परिसररात वादळीवा-यासह पाऊसशेतक-यांचे नुकसानपंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. मेहकर तालुक्यात मंगळवारी व बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसासोबत जोराचा वारा वाहत होता. या वाºयामुळे व पावसामुळे लव्हाळा, गजरखेड, पेनटाकळी परिसरातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व ऊस पीक हे मुळासकट आडवे पडले आहे. त्यामुळे हा ऊस पुन्हा उभा राहण्याची शक्यता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. अगोदरच पाऊस वेळेवर नसल्याने व सोयाबीन पिकांना बºयाच ठिकाणी शेंगा लागल्या नसल्याने त्यात ऊस पिकाचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. यामध्ये लव्हाळा येथील श्रीकृष्ण लहाने यांचा १ हेक्टर ऊस, गजरखेड शिवारातील अमोल अशोक गायकवाड ०.४० हे, अशोक भिमराव गायकवाड ०.८० हे, भगवान संतोष लाकडे ०.८० हे, मंगेश ज्ञानेश्वर लाकडे ०.६० हे, निलेश अशोक लाकडे ०.६० हे., तर पेनटाकळी शिवारातील जगाराव साहेबराव दळवी १.०० हे, रंगराव साहेबराव दळवी १ हे., केशव साहेबराव दळवी १.४० हे, श्रीराम देवराव धोंडगे ०.८० हे. एवढ्या क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक परिसरात कमी  जास्त प्रमाणात पाऊस झाला असून काही नदी, नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या मुग, उडीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित विभागाने नुकसानग्रस्त पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.