शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

वादळामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:35 IST

तालुक्यातील जानेफळ मंडळातील उटी शिवारात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी फळबागेतून लाखो रुपये कमवत ...

तालुक्यातील जानेफळ मंडळातील उटी शिवारात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी फळबागेतून लाखो रुपये कमवत आहेत. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने उटी येथील शेतकरी मोतीराम हरमकर, संजय सुळकर, चंद्रपाल धोटे, अमोल धोटे, धनंजय धोटे, सुरेश काठोळे, मनिष आंधळे, विष्णू आंधळे, सोनाजी आमले, प्रकाश लाड, कासम भाई व अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे केळी व संत्रा पिकांच्या बागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे संत्रा झाडे उन्मळून पडली तर केळीची झाडे जमिनीवर झोपली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमाेर संकट उभे राहिले आहे. अगोदरच कोरोनामुळे शेती व शेतमालाचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. अशा परिस्थितीत या नैसर्गिक संकटाने शेतकरी खचून गेले आहेत. या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

काेट

कृषी अधिकारी व ग्रामसेवक यांना तत्काळ नुकसानीची माहिती देण्यात आली असून, तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.

- वर्षा संजय सुळकर, सरपंच, उटी