शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अवकाळी पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:34 IST

गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग जमा झाले व रात्री नऊच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. ...

गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग जमा झाले व रात्री नऊच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. शेतकऱ्यांनी सोंगणीला आलेली शाळूची सोंगणी केली होती. मात्र, जमा करणे बाकी राहिली तर काही प्रमाणात आंब्याच्या झाडाला आंबे लागले होते. वादळी वाऱ्यामुळे आंबे खाली पडल्याने आर्थिक नुकसान झाली आहे. गुराढोरांकरिता शेतकऱ्यांनी वर्षभर पुरेल असे सोयाबीन, तूर, हरभरा इतर पिकांच्या भुशाची गंजी मारून ठेवले होते. त्यासुद्धा पाण्याने भिजल्या. अगोदरच यावर्षी अतिवृष्टीमुळे गवत खराब झाल्यामुळे गवताची कापणी करता आली नव्हती. त्यामुळे चाराटंचाई असल्यामुळे सर्व पिकांचे भुशाच्या गंजा मारून ठेवल्या होत्या; परंतु या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी अगोदरच खरीप हंगामात सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकांची नासाडी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. अगोदरच शेतीला लागलेला खर्च वसूल झाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गुरुवारी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.