शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

अवकाळी पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:34 IST

गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग जमा झाले व रात्री नऊच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. ...

गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग जमा झाले व रात्री नऊच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. शेतकऱ्यांनी सोंगणीला आलेली शाळूची सोंगणी केली होती. मात्र, जमा करणे बाकी राहिली तर काही प्रमाणात आंब्याच्या झाडाला आंबे लागले होते. वादळी वाऱ्यामुळे आंबे खाली पडल्याने आर्थिक नुकसान झाली आहे. गुराढोरांकरिता शेतकऱ्यांनी वर्षभर पुरेल असे सोयाबीन, तूर, हरभरा इतर पिकांच्या भुशाची गंजी मारून ठेवले होते. त्यासुद्धा पाण्याने भिजल्या. अगोदरच यावर्षी अतिवृष्टीमुळे गवत खराब झाल्यामुळे गवताची कापणी करता आली नव्हती. त्यामुळे चाराटंचाई असल्यामुळे सर्व पिकांचे भुशाच्या गंजा मारून ठेवल्या होत्या; परंतु या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी अगोदरच खरीप हंगामात सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकांची नासाडी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. अगोदरच शेतीला लागलेला खर्च वसूल झाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गुरुवारी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.