शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

जामोद येथे संचारबंदी शिथिल

By admin | Updated: April 20, 2016 02:01 IST

जनजीवन पूर्वपदावर; पोलिसांनी काढला गावक-यांसोबत शांतीमार्च.

जामोद (जि. बुलडाणा): येथे शनिवारी रात्रीपासून लावलेली संचारबंदी मंगळवारी शिथिल करण्यात आली असून, मंगळवारी सकाळी ९.३0 वाजता कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सर्वधर्मीय तथा सर्वपक्षीय शांतीमार्च काढण्यात आला. या शांतीमार्चला बसथांब्याजवळून सुरुवात झाली. त्यानंतर हा शांतीमार्च सुभाष चौक, बेंबळेश्‍वर मंदिर, जैन मंदिर परिसरातून पेठपुरा, पोलीस चौकी रोड ते मशीदजवळून पुन्हा सुभाष चौकातून बस थांब्याजवळ आल्यानंतर शां तीमार्चचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांनी गावकर्‍यांना आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु करून शांतता राखण्याचे आवाहन केले. या शांतीमार्चमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विकास झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, तहसीलदार अनिलकुमार हेडकर, ठाणेदार विजय पाटकर, माजी जि.प.सदस्य कैलास बोडखे, माजी जि. प.अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, बाबू जमादार, जि.प.सदस्य सुरेश अंबडकार, पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, आशा डाबेराव, सरपंच झुमकी चन्नीलाल, पोलीस पाटील रतनलाल गांधी, भारिप- बमसं तालुकाध्यक्ष अरुण पारवे, हुसेन डायमंड, राजू कोकाटे, अमानसेठ जळगाव, पुरुषोत्तम राठी, अनिल चांडक, मुजम्मील खान नांदुरा, नगर परिषद उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, कैलास डोबे, ग्रा.पं.सदस्य पुष्पा धुर्डे, सुमित्रा कपले, माजी सरपंच पुंडलीक ढगे, युसूफ मेंबर, विजय वानखडे, मोठय़ा संख्येने पोलीस ताफा, पत्रकार तथा गावातील बहुसं ख्य हिंदू-मुस्लीम तथा महिला बहुसंख्येने उपस्थित होते.