शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कडक निर्बंधामुळे बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:36 IST

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढतच आहे़ वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मे च्या ...

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढतच आहे़ वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून ते २० मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे़ या निर्बंधांना सुरुवात हाेण्यापूर्वीची साेमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली़ शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी रांगा लावल्या हाेत्या़ नागरिकांची हाेत असलेली गर्दी पाहून प्रशासनाने किराणा दुकान व भाजीपाला विक्रीस दुपारी चार वाजेपर्यंत मुभा दिली हाेती़

जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना रुग्णांची संख्या ७० हजारांवर गेली आहे़ तसेच मृत्यूची संख्या ४८१ वर पाेहोचली आहे़ शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदीसह इतर निर्बंध लादले आहेत़ सकाळी ७ ते ११ दरम्यान जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली हाेती़ या वेळेत बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत हाेती़ त्यामुळे काेराेनाची साखळी तुटण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले़ वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मेच्या रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ जीवनाश्यक वस्तूंची केवळ हाेम डिलिव्हरी सुरू राहणार आहे़ नियमांचे पालन केल्यास नागरिकांची निर्बंधातून सुटका हाेणार आहे़ अन्यथा निर्बंधात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही़

प्रशासनाचे वरातीमागून घाेडे

जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश रविवारी काढले़ साेमवारी रात्री आठ वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले हाेते़ त्यामुळे, १० मे राेजी बुलडाणा शहरासह जिल्हाभरात किराणा दुकान, पेट्रोल पंप आणि भाजीपाला दुकानांवर नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली़ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते ११ या वेळेतच मुभा असल्याने ही गर्दी झाली़ त्यानंतर साडेबारा वाजता प्रशासनाने किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्री सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सुधारित आदेश काढले़ हेच आदेश रविवारी काढले असते तर नागरिकांची गर्दी झाली नसती़ प्रशासनाचे आदेश येईपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला व फळे मिळेल त्या भावात विकले हाेते़ तसेच काहींनी फेकून दिले हाेते़ प्रशासनाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला़

नगरपालिकेची पथके स्थापन

११ मे पासून बुलडाणा शहरात कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पथके स्थापन केली आहेत़ तसेच पाेलीस प्रशासनही संचारबंदीचे पालन करण्यासाठी चाेख बंदाेबस्त ठेवणार आहे़ त्यामुळे, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़