शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पावसाने दांडी मारल्याने पिके धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST

उंद्री ते किन्ही सवडत रस्त्याची दुरवस्था अमडापूर : उंद्री ते किन्ही सवडत, पिंप्री काेरडे रस्त्यावर गत काही दिवसांपासून माेठ्या ...

उंद्री ते किन्ही सवडत रस्त्याची दुरवस्था

अमडापूर : उंद्री ते किन्ही सवडत, पिंप्री काेरडे रस्त्यावर गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

पाणी पाझरल्यामुळे पिकांचे नुकसान

सिंदखेड राजा : पावसाचे पाणी खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतात पाझरल्याने जवळपास २० एकरांमधील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी हाेत आहे.

पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी

साखरखेर्डा : परिसरात या वर्षी जाेरदार पाऊस हाेत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येत आहेत. अनेक पूल लहान असल्याने वाहतूक ठप्प हाेते. भोगावती नदीवरील पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून, काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या पूर्ववत करा!

चिखली : कोरोना महामारीच्या काळात चिखली आगारातील अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने चिखली आगारप्रमुखाकडे केली आहे.

माेताळा ते खरबडी रस्त्याची दुरवस्था

खरबडी : खरबडी ते माेताळा रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़

घरकुल याेजनेची कामे संथगतीने

खरबडी : गरजू लाेकांसाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खरबडी या गावामध्ये अंदाजे ८०-८५ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, २०२२ पर्यंत घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी शासनाची अट आहे; परंतु खरबडी या गावात याेजनेची कामे संथगतीने हाेत असल्याचे चित्र आहे.