शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; ३००० पंचनामे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 11:54 IST

तीन हजार शेतकºयांच्या शेती नुकसानाचे पंचनामे बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील ४,२७१ शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे नुकसान झाले असून खरडून गेलेल्या शेत जमीनीपैकी जवळपास ९०० शेतकऱ्यांच्या शेत नुकसानाचे पंचनामे आतापर्यंत कृषी विभागाच्या सहाय्याने पीक विमा कंपनीने केले असले तरी अद्यापही जवळपास तीन हजार शेतकºयांच्या शेती नुकसानाचे पंचनामे बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.त्यातच जुन, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी तथा जोरदार पावसामुळे २४ हजार ३५९.७६ हेक्टरवरील पिकांचे तथा शेत जमीचे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान एकट्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे पीक विमा काढलेल्या ४, २७१ शेतकºयांच्या झालेल्या नुकसानापैकी प्रत्यक्षाक विमा कंपनीने कृषी विभागाच्या सहाकार्याने ९०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या नुकसााचा पंचनामा केला आहे.त्यामुळे अद्यापही तीन हजार शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे बाकी आहे. १९ ते २० आॅगस्ट दरम्यान, बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा तालुक्यातील १५९ गावातील या शेतकºयांचे नुकसान झाले आहे. चालू आर्थिक वर्षात या शेतकºयांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना येत्या काळात नुकसानापोटी भरपाई मिळण्याचे निश्चित झाले असले तरी प्रत्यक्षात पंचनामे करण्याचा वेग मंद आहे. आज जवळपास १२ दिवस झाले तरी प्रत्यक्षा या पैकी दोनतृतीयांश शेतकºयांच्या पीक नुकसानाचे पंचनामे अद्याप बाकी आहे. त्यामुळे त्याला वेग देण्याची गरज शेतकºयांशी चर्चा केल्यानंतर समोर आली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती