शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

अमडापूरसह परिसरात वाढताहेत कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:34 IST

सध्या कोरोना विषाणू आजार संपलेला नसताना नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. विनामास्क फिरत आहेत. परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ...

सध्या कोरोना विषाणू आजार संपलेला नसताना नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. विनामास्क फिरत आहेत. परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते.

कोरोना कायम असून नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या करिता किमान नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधणे गरजेचे आहे. आता लग्न सोहळे या सारखे कार्यक्रम सुरू झालेले असून, प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामध्ये कोणीही तोंडावर रुमाल किंवा मास्क लावत नाहीत. यामुळे कोरोना सारखा आजाराचा धाकच उरलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा, सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूरच्या वतीने करण्यात आले आहे.