शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोना : ३६२ जण पॉझिटिव्ह, ५३५ जणांनी केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ३४, सुंदरखेड तीन, चांडोळ एक, इरला एक, पांगरी एक, पिंपळगाव सराई एक, शिरपूर दोन, मढ दोन, ...

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ३४, सुंदरखेड तीन, चांडोळ एक, इरला एक, पांगरी एक, पिंपळगाव सराई एक, शिरपूर दोन, मढ दोन, डोंगर खंडाळा एक, खामगाव ५०, सुटाळा सहा, हिवरा बु. एक, पि. राजा दोन, जनुना एक, पारखेड दोन, जऊळका एक, शिर्ला नेमाने एक, चीतोडा एक, पोरज एक, लाखनवाडा चार, टेंभुर्ण एक, मामुलवाडी दोन, मलकापूर ४१, लोणवडी चार, उमाळी एक, पिंपळखुटा एक, कुंड एक, आळंद एक, चिखली ५६, केळवद एक, मालगणी एक, शेलूद एक, दे. धनगर एक, सवणा एक, पळसखेड जयंती दोन, बोरगाव काकडे एक, शेलूद एक, साकेगाव एक, वरूड दोन, पेठ दोन, अमडापूर तीन, सवडत एक, सावरगाव डुकरे एक, धोत्रा नाईक दोन, कोलारा दोन, तोरणवाडा दोन, भोगावती एक, येवता एक, शेलोडी एक, सोमठणा दोन, शेलगाव जहागीर एक, करवंड दोन, हराळी एक, खैरव एक, अंत्री कोळी एक, अंत्री खेडेकर दोन, अमोना एक, वैरागड एक, सि. राजा चार, साखरखेर्डा एक, दुसरबीड दोन, हिवारखेड पूर्णा दोन, सावखेड तेजन एक, शिवणी टाका एक, हनवतखेड एक, किनगाव राजा एक, मोहाडी एक, रताळी दोन, बाळ समुद्र दोन, धा. बढे एक, चिंचखेड दोन, तरोडा एक, मोताळा एक, शेगाव सहा, सोनाळा चार, शेवगा एक, खिरोडा एक, सावळी एक, टूनकी दोन, निरोड एक, पातुर्डा दोन, लाडणापूर एक, निवाना एक, संग्रामपूर चार, जळगाव जामोद एक, आसलगाव दोन, दे. राजा २४, धोत्रा नंदई दोन, दगडवाडी एक, कुंभारी एक, लोणार आठ, वडगाव तेजन चार, सुलतानपूर एक, गोत्रा एक, मेहकर एक, हिवरा आश्रम एक, लोणी गवळी एक, सावत्रा एक, नांदुरा एक, परभणी जिल्ह्यातील हांडा येथील एका संशयिताचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

--३२९६ सक्रिय रुग्ण--

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २४ हजार ४६९ झाली असून त्यापैकी ३२९६ सक्रिय रुग्ण आहेत. संदिग्ध रुग्णांपैकी १ लाख ५७ हजार ७५० संदिग्धांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत, तर २० हजार ९५८ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही ३०९७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१५ जणांचा मृत्यू झाला आहे.