शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

घाटाखाली काँग्रेसचा आक्रोश मोर्चा!

By admin | Updated: August 31, 2016 01:17 IST

खामगाव सह घाटाखालील तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभाराविरोधात एल्गार!

खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: कष्टकरी सामान्य वर्ग विविध समस्यांनी त्रस्त असताना शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात भाराकाँच्यावतीने मंगळवारी घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.भाजपा शासनाने गोरगरीब जनतेला मिळणार्‍या योजनांमध्ये जाचक अटी व निकष लावून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार्‍या लाभापासून वंचि त ठेवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या सरकारचे हे कसले अच्छे दिन हे तर लुच्चे दिन असा घणाघात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी केले.आक्रोश मोर्चानंतरच्या सभेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या सभेच्या मंचावर मोर्चाचे नेतृत्व आ.राहुल बोंद्रे, पक्षनिरीक्षक रमेशचंद्र घोलप, पक्षनेते रामविजय बुरूंगले, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, संजय उमरकर, अँड. ज्योती ढोकणे, रंगराव देशमुख, डॉ. स्वाती वाकेकर, खंडारे, अंबादास बाठे, कैलास बोडखे, विठ्ठल खोद्रे, राजीव घुटे, पूजा पाटील, परवीन देशमुख, अच्छेखा हबीबखा, अविनाश उमरकर, डॉ.एस.के.दलाल, सुनील येनकर, प्रवीण भोपळे, राजू पाटील, युनूस खान, अर्चना घोलप, लता तायडे, उर्मिला पलन, प्रतिभा पाटील, युसूफ मेंबर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसंग्रामचे अजय पारस्कर, गोपाल घुळे, चंद्रभान दाते यांच्यासह १८ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.