शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

घाटाखाली काँग्रेसचा आक्रोश मोर्चा!

By admin | Updated: August 31, 2016 01:17 IST

खामगाव सह घाटाखालील तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभाराविरोधात एल्गार!

खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: कष्टकरी सामान्य वर्ग विविध समस्यांनी त्रस्त असताना शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात भाराकाँच्यावतीने मंगळवारी घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.भाजपा शासनाने गोरगरीब जनतेला मिळणार्‍या योजनांमध्ये जाचक अटी व निकष लावून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार्‍या लाभापासून वंचि त ठेवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या सरकारचे हे कसले अच्छे दिन हे तर लुच्चे दिन असा घणाघात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी केले.आक्रोश मोर्चानंतरच्या सभेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या सभेच्या मंचावर मोर्चाचे नेतृत्व आ.राहुल बोंद्रे, पक्षनिरीक्षक रमेशचंद्र घोलप, पक्षनेते रामविजय बुरूंगले, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, संजय उमरकर, अँड. ज्योती ढोकणे, रंगराव देशमुख, डॉ. स्वाती वाकेकर, खंडारे, अंबादास बाठे, कैलास बोडखे, विठ्ठल खोद्रे, राजीव घुटे, पूजा पाटील, परवीन देशमुख, अच्छेखा हबीबखा, अविनाश उमरकर, डॉ.एस.के.दलाल, सुनील येनकर, प्रवीण भोपळे, राजू पाटील, युनूस खान, अर्चना घोलप, लता तायडे, उर्मिला पलन, प्रतिभा पाटील, युसूफ मेंबर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसंग्रामचे अजय पारस्कर, गोपाल घुळे, चंद्रभान दाते यांच्यासह १८ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.