शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

शेगावात काँग्रेसची सरशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:05 IST

शेगाव:    तालुक्यातील १0 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या  निवडणुकीची मत मोजणी स्थानिक पंचायत समितीच्या  सभागृहात पार पडली. या निकालात तालुक्यात भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, शेगाव  तालुक्यात काँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच

फहीम देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:    तालुक्यातील १0 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या  निवडणुकीची मत मोजणी स्थानिक पंचायत समितीच्या  सभागृहात पार पडली. या निकालात तालुक्यात भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, शेगाव  तालुक्यात काँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच निर्माण झाले आहे. सरपंच पदाच्या १0 पैकी ६   काँग्रेस, २ भाजपा  तर २ ठिकाणी अपक्ष निवडून आले आहे.   गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण भागातील पहिल्या ट प्प्यातील उत्सुकता संपली आहे. सर्व ग्रामपंचायतींमधील सत्तेचे  चित्र स्पष्ट झाले असून, या निकालात अनेक ग्रामपंचायतीत ध क्कादायक निकाल लागल्याचे पाहायला मिळाले.या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वैशिष्ट्य असे की, या  निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवड होत  आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ७ ऑ क्टोबरला मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल आज  सोमवारी लागला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या  नावावर नसल्या तरी कार्यकर्त्यांवर मात्र पक्षांचे हक शिक्के  असल्याचे जाणवले. निकाल लागताच तो या पक्षाचा तो त्या  पक्षाचा ही भाषा ऐकावयास मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  पक्षाला मोठे यश मिळाले. येऊलखेड, कठोरा, चिंचखेड,  सगोडा, आणि माटरगाव खु. या पाच ग्रामपंचायतीवर त्यांनी दावा  केला आहे. तर भारिपने पाळोदी ग्रामपंचायतीवर दावा केला हो ता; मात्र हा दावा सरपंचांनी खोडून काढल्याची माहिती आहे.  भाजपाने खातखेड आणि कुरखेड या ग्रामपंचायतीवर दावा  केला तर निवडून आल्यानंतर कठोरा आणि येऊलखेड येथी  सरपंच भाजपाच्या आश्रयात पोहचले असल्याचे सांगण्यात  आले; मात्र लगेच दुसरीकडून या सरपंचांनी हा दावा खोडून  काढला आहे. भारिपचे स्थिती ही तशीच झाली पाळोदी ग्रा. प.  वर भारिपचा झेंडा कायम झाल्याचे वृत्त देण्यात आले; मात्र सर पंचांनी आपण स्वतंत्र असल्याचे सांगितले. भारिपचे जिल्हाध्यक्ष  राजाभाऊ भोजने यांच्या कन्येला तिव्हाण येथे पराभवाला सामोरे  जावे लागले. शेवटी भारिपचे पारड्यात एकही सरपंच आला  नाही.

सत्कार स्वीकारून दिला नारळ!शेगाव: सरपंच निवडून आल्यानंतर प्रत्येक पक्ष त्या विजयी  उम्मेदवाराला आपला माणूस म्हणून संबोधण्यास पुढे येत आहे.  यात भाजपाने तालुक्यातील ४ सरपंचाचे सत्कार स्थानिक विश्रम  भवन आणि खामगावात केले; मात्र सत्कार संपताच यातील  दोघांनी पक्षाबाबत हात वर केल्याचे समजते. तालुक्यातून १0  पैकी १ ठिकाणी भाजपा स्पष्ट विजय मिळाला. तर लासुरा,  येऊलखेड, आणि कुरखेड येथे निवडून आलेले सरपंच यांनी  भाजपात प्राथमिक सदस्यत्व स्वीकारल्याचे सांगितले; मात्र बाहेर  पडताच यातील दोघांनी आपल्याला आमदार साहेबांनी स त्कारासाठी बोलावले होते. सत्कार हा विषय वेगळा आहे; मात्र  आपला भाजपाशी संबंध नसल्याचे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे स्पष्ट  केले. यामुळे नवनिर्वाचित सपरांचांनी सत्कार स्वीकारून नारळ  दिल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.