शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

काँग्रेसमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले : राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

चिखली : मनुवादी विचारधारेचे लोक नागरिकांवर दडपण आणण्याचे व लोकशाही खिळखिळी करण्याचे कार्य करीत आहेत. याच विचाराच्या संघटनांनी त्या ...

चिखली : मनुवादी विचारधारेचे लोक नागरिकांवर दडपण आणण्याचे व लोकशाही खिळखिळी करण्याचे कार्य करीत आहेत. याच विचाराच्या संघटनांनी त्या काळात इंग्रजांना मदत केली होती व आजही देशाचे स्वातंत्र्य व लोकशाहीच्या मुळावर घाव घालीत आहे. लोकशाही कमकुवत झाली तर, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हुतात्म्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाईल, म्हणून स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकविण्याचे काम काँग्रेसला करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य देखील काँग्रेसमुळेच मिळाले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.

चिखली शहर व युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक जयस्तंभ चौकात ९ ऑगस्ट क्रांतिदिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मशाल रॅलीचे आयोजन केले होते, यावेळी राहुल बोंद्रे बोलत होते. कार्यक्रमाला शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, युकाँ शहराध्यक्ष निखली जागृत, प्रदीप पचेरवाल, सचिन बोंद्रे, डॉ. इसरार, नगरसेवक हाजी राउफ, दीपक खरात, राजू रज्जाक, गोकुळ शिंगणे, विजय गाडेकर, राहुल सवडतकर, नीलेश अंजनकर, अ‍ॅड. प्रशांत देशमुख आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मशाली पेटवून स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.