शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पेनटाकळी प्रकल्पात सुरू असलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी सांगता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:42 IST

Buldhana News चर्चा करून सोमवारी चौथ्या दिवशी हे उपोषण सोडविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर या परिसरातील शेतकऱ्यांचे पेनटाकळी धरणात उपोषण सुरू होते. आ.डॉ. रायमूलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पावर जाऊन उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून सोमवारी चौथ्या दिवशी हे उपोषण सोडविण्यात आले.पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळपासून पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात  शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. आ.डॉ.संजय रायमूलकर यांच्या मध्यस्तीने गेल्या तीन दिवसांपासून पेनटाकळी धरणात पाण्यात सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण सोमवारी सुटले. आ.डॉ.संजय रायमूलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी उपोषण करणाऱ्यांना शेतकऱ्यांना शरबत पाजून उपोषण सोडविले. पेनटाकळी धरणाचा मुख्य कालवा ० ते ११ किलोमीटर मध्ये पाईप लाईनव्दारे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांचे कालव्याच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम न झाल्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून परिसरातील शेतीचे व पिकांचे नुकसान होत होते. कालव्यामुळे दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर या परिसरातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील खरीप पिकांचे व रब्बी पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान होत होते. सोमवारी जयंत पाटील यांचेशी आ.रायमुलकर यांनी चर्चा करुन या शेतकऱ्यांच्या मागणीची मंजूरी घेवून हे उपोषण सोडविले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन