शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

शेतमाल व्यापाऱ्यांना नियमात शिथिलतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:29 IST

त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा यासाठी शेतमाल व्यापाऱ्यांना बंदच्या नियमात शिथिलता देण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या निर्देशानुसार नुकतेच जिल्हाधिकारी ...

त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा यासाठी शेतमाल व्यापाऱ्यांना बंदच्या नियमात शिथिलता देण्याची आवश्यकता आहे.

शासनाच्या निर्देशानुसार नुकतेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कृषी विषयक दुकानांना औषधी बियाणे विक्रेत्यांना, तसेच कृषी साहित्य विकणाऱ्या दुकानदारांना नियमात शिथिलता देऊन सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.

त्याप्रमाणेच शेतीमाल खरेदी विक्रीची मुभा देण्यात यावी. मका, तूर, सोयाबीन, गहू, कापूस यासारखा माल शेतकऱ्यांना विकायचा आहे. परंतु, सध्याच्या बंदमुळे, तसेच वेळेच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यास व शेतमाल व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास अडचणी येत आहे. कोरोना काळातील नियमांचे पालन करून शेतमाल खरेदी विक्रीसाठी मुभा देण्यात यावी, अशी मागणी मोताळा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

यासंदर्भात मोताळा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता सध्याच्या नियमात शेतीमाल खरेदी-विक्री संदर्भात स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी रास्त असून, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना याविषयी अवगत केले जाईल, असे त्यांनी सांगितले.