शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बाेगस तणनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांची फसवणूक

By विवेक चांदुरकर | Updated: February 8, 2024 18:20 IST

शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड.

विवेक चांदूरकर, खामगाव जि.बुलढाणा, लोकमत न्यूज नेटवर्क, बोरखेड : कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्यांना बोसग तणनाशकाची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार बोरखेड परिसरात उघडकीस आला आहे. गव्हाच्या पिकात शेतकऱ्यांनी फवारणी केल्यानंतरही तण कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कृषी विभागाने तणनाशक कंपनी व विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

संग्रामपूर तालुक्यातील, बोरखेड, सोनाळा, वारखेड, सगोडा, दानापूर परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी काढून डिसेंबर महिन्यात गव्हाची पेरणी केली. पिके चांगली येतील, या आशेने शेतकऱ्यांनी वेळेवर खत दिले. गव्हाच्या पिकात तण उगवल्यामुळे तणनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र, तणनाशक फवारल्यावरही तण कायम आहे. शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे तणाचा नायनाट होत नसल्याने मजूर लावून निंदण करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तणनाशक औषधांची गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तीन एकर गव्हाच्या पिकामध्ये दोन वेगवेगळ्या कंपनीचे तणनाशक फवारले. फक्त वीस टक्के तण जळाले. उर्वरित तण कायम आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादक कंपनी तसेच विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकावर कारवाई करण्याची गरज आहे. - अरुण आगरकर, शेतकरी, सोनाळा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रkhamgaonखामगाव