शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

रहदारीमुळे बायपासचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: October 29, 2014 23:01 IST

मलकापूर येथे आधीच अरुंद रस्ते, त्यात जडवाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच.

हनुमान जगताप / मलकापूरविदर्भाचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्‍या मलकापूर नगरीत छोट्या व जडवाहनांमुळे रहदारी प्रचंड वाढली आहे. अशात जनसामान्य नागरिकांमध्ये बैचेनी वाढली असून, तालुक्यातील घिर्णी, दाताळा या बायपास मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील नवीन सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा शहरात व्यक्त होत आहे.मलकापूर येथील महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या तहसील चौक, हनुमान चौक, बसस्थानक चौक या ठिकाणी दिवसभरात किमान दहा वेळा चक्काजाम होतो. आठवडी बाजार आणि सणासुदीच्या काळात तर अक्षरशा वाहनांची रेलचेल असल्याने चक्काजाम दिवसभरात अनेकदा होतो. शहरात नांदुरा, मुक्ताईनगर व बुलडाणा, बोदवड या चार ठिकाणावरून वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात बाहेरून येणारी वाहने अन शहरातील वाहने यांची संख्या पाहता, प्रत्येक चौकात वाहनांची अन वाहनांचीच भाऊगर्दी निदर्शनास येते. त्यामुळे शहरातील मुख्य चौकात दिवसातून अनेकदा चक्काजामचा अनुभव नागरिक घेतात, हे वास्तव आहे. यात प्रामुख्याने जड वाहने, जी मुंबई, नागपूर, जालना, औरंगाबाद या ठिकाणावरून ये-जा करतात, त्यांचाही मोठा सहभाग आहे. जर मलकापूर तालुक्यातील बेलाड-घिर्णी व दाताळा या दरम्यानच्या बायपास रस्त्याची निर्मिती झाल्यास शहरातील रहदारीवरचा ताण मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो. शहरात पोलिसांची ट्राफिक यंत्रणा काम करते, हे जरी खरं असलं तरी वाहनांची भाऊगर्दी रोखण्यासाठी मलकापूर तालुक्यात घिर्णी बायपास रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्यातील नवीन सरकारने तातडीने बायपासचा प्रश्न मार्गी लावून शहरातील वाहतुकीचा कोंडी सोडवावी, अशीे शहरातील जनसामान्यांची शहरातील सुज्ञ लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.