शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शंभरच्या नोटांद्वारे सोयाबीन खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 02:50 IST

अडचणीपोटी शेतक-यांचा नाईलाज; व्यापा-यांकडून शेतकर्‍यांची लूट.

खामगाव, दि. १३- ऐन सोयाबीन विक्रीच्या काळात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गरजेपोटी सोयाबीन विकावे लागत असून, व्यापार्‍यांकडून शंभरच्या नोटांद्वारे प्रतिक्विंटल ४00 ते ५00 रुपये दराने कमी भाव मिळत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणले असता शेतकर्‍यांना शंभराच्या पूर्ण नोटा मिळत नाही. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत सद्यस्थिती शेतमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांना शंभराच्या नोटांसाठी थांबावे लागत आहे. त्यामुळे चेकद्वारे शेतकर्‍यांना सोयाबीन विक्रीची रक्कम अदा केली जात असल्याचे चित्र आहे. नेमके याच संधीचा फायदा घेत ग्रामीण भागात व्यापार्‍यांनी सोयाबीन खरेदीसाठी मोर्चा वळविला आहे. शेतकर्‍यांना दैनंदिन खर्चाकरिता तसेच इतर रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी गहू, हरभरा, खते खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. सोयाबीन विक्रीशिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही. तेव्हा व्यापार्‍यांनी थेट गावात सोयाबीन खरेदी सुरु केली. शंभरच्या नोटा देऊन सोयाबीन खरेदी होत असताना क्विंटलमागे ४00 ते ५00 रुपये कमी दर व्यापार्‍यांकडून देण्यात येत आहे. एकप्रकारे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांजवळ पर्याय नसल्याने २000 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.