शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

गोठा जाळल्याने अडीच लाखाचे नुकसान

By admin | Updated: May 13, 2014 22:36 IST

गोठय़ाला आग लावल्याने शेतीपयोगी साहित्य जळून शेतकर्‍याचे अडीच लाखाचे नुकसान झाले. ही घटना भालेगाव शिवारात घडली.

खामगाव : गोठय़ाला आग लावल्याने शेतीपयोगी साहित्य जळून शेतकर्‍याचे अडीच लाखाचे नुकसान झाले. ही घटना भालेगाव शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा केला आहे. भालेगाव बाजार येथील शेतकरी सोपान वामनराव मुर्‍हे यांनी शेतीपयोगी साहित्य ठेवण्यासाठी शेतात गोठा बांधला होता. या गोठय़ामध्ये त्यांनी ठिंबक सिंचन संच, स्प्रिंक्लर संच, मायक्रो स्प्रिंक्लर संच, पाईप, ताडपत्री, लाकडी शेती अवजारे, ताडपत्री व इतर शेतीपयोगी साहित्य तसेच चाराकुटार ठेवले होते. दरम्यान, शनिवार १0 मे रोजी दुपारी १ त्यांचे शेजारी डॉ.अशोक रघुनाथ बाळ, सुरेश रघुनाथ बाळ, रामदास रघुनाथ बाळ यांनी संगनमत करुन पूर्ववैमनस्यातून सोपान मुर्‍हे यांचा गोठा पेटवून दिला. त्यामुळे क्षणार्धात गोठा व त्यामधील साहित्य जळून खाक झाले. झालेल्या नुकसानीचा पंचनामा मंडळ अधिकारी महाजन यांनी केला आहे; तसेच याप्रकरणी सोपान मुर्‍हे यांनी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी डॉ. अशोक रघुनाथ बाळ, सुरेश रघुनाथ बाळ, रामदास रघुनाथ बाळ अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ बाठे करीत आहेत.