शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

बुलडाणा : अखेर नाफेडच्या तूर खरेदीस मुदतवाढ; शेतकर्‍यांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:31 IST

मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकम त’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. 

ठळक मुद्देजिल्हा मार्केटींग फेडरेशनने दिला दुजोरा ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकमत’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाफेडच्यावतीने जिल्हा मार्केटींग  फेडरेशन व व्ही.सी.एम.एस.मार्फत तूर खरेदी करण्यात येते. त्यांच्या उ पलक्ष्य सब एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ काम करते. या  हंगामातील शासनाची तूर खरेदी १८ एप्रिल रोजी बंद करण्यात आल्याने  हजारो शेतकरी हवालदिल झाले होते.मलकापूर तालुक्यातील सुमारे ५0 हजार क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरातच  आहे. पेरण्या येऊन ठेपल्या असताना त्यांच्या तयारीसाठी पैशाची गरज अस ताना तूर खरेदी बंद झाली. त्यामुळे ३ हजारावर शेतकरी अडचणीत आले  होते. त्यावर लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ ने २२ एप्रिल रोजी प्रकाशित  केले. २३ एप्रिल रोजी शासनाने तूर खरेदी प्रक्रियेला १५ मे पर्यंत मुदतवाढ  देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा मार्केट भंग अधिकारी पी.एस.शिंगणे यांनी या  माहितीस दुजोरा दिला व तशा सूचना जिल्हाभर देणार असल्याचे ‘लोकम त’शी बोलताना सांगितले. जिल्हा पणन व्यवस्थापक संदीप पेठकर यांनीही  त्याविषयी सकारात्मक बाजू घेऊन आमच्याकडे सूचना येतील, असे सांगि तले. त्यामुळे एकंदरीत परिस्थितीत मागील काळात बंद पडलेली शासनाची  तूर खरेदी सुरू होणार, या वृत्तानेच मलकापूरसह हजारो शेतकर्‍यांना  दिलासा मिळाला आहे; मात्र १५ मेपर्यंतची मुदतवाढ पुरेशी नसल्याने त्यात  आणखी कालावधी वाढवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत  आहे.

तुरीचे चुकारेही तत्काळ द्या! बर्‍याच शेतकर्‍यांनी तूर विकली आहे; मात्र अद्याप त्यांना चुकारे मिळाले  नाहीत. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, तत्काळ ही र क्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.  जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरिपाची पेरणी  करण्यासाठी मदत होऊ शकेल. लोकप्रतिनिधींनीसुद्धा या प्रकाराचा पाठ पुरावा प्रशासनाकडे करणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :Malegaonमालेगांवbuldhanaबुलडाणा