शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुलडाणा : अखेर नाफेडच्या तूर खरेदीस मुदतवाढ; शेतकर्‍यांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:31 IST

मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकम त’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. 

ठळक मुद्देजिल्हा मार्केटींग फेडरेशनने दिला दुजोरा ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकमत’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाफेडच्यावतीने जिल्हा मार्केटींग  फेडरेशन व व्ही.सी.एम.एस.मार्फत तूर खरेदी करण्यात येते. त्यांच्या उ पलक्ष्य सब एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ काम करते. या  हंगामातील शासनाची तूर खरेदी १८ एप्रिल रोजी बंद करण्यात आल्याने  हजारो शेतकरी हवालदिल झाले होते.मलकापूर तालुक्यातील सुमारे ५0 हजार क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरातच  आहे. पेरण्या येऊन ठेपल्या असताना त्यांच्या तयारीसाठी पैशाची गरज अस ताना तूर खरेदी बंद झाली. त्यामुळे ३ हजारावर शेतकरी अडचणीत आले  होते. त्यावर लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ ने २२ एप्रिल रोजी प्रकाशित  केले. २३ एप्रिल रोजी शासनाने तूर खरेदी प्रक्रियेला १५ मे पर्यंत मुदतवाढ  देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा मार्केट भंग अधिकारी पी.एस.शिंगणे यांनी या  माहितीस दुजोरा दिला व तशा सूचना जिल्हाभर देणार असल्याचे ‘लोकम त’शी बोलताना सांगितले. जिल्हा पणन व्यवस्थापक संदीप पेठकर यांनीही  त्याविषयी सकारात्मक बाजू घेऊन आमच्याकडे सूचना येतील, असे सांगि तले. त्यामुळे एकंदरीत परिस्थितीत मागील काळात बंद पडलेली शासनाची  तूर खरेदी सुरू होणार, या वृत्तानेच मलकापूरसह हजारो शेतकर्‍यांना  दिलासा मिळाला आहे; मात्र १५ मेपर्यंतची मुदतवाढ पुरेशी नसल्याने त्यात  आणखी कालावधी वाढवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत  आहे.

तुरीचे चुकारेही तत्काळ द्या! बर्‍याच शेतकर्‍यांनी तूर विकली आहे; मात्र अद्याप त्यांना चुकारे मिळाले  नाहीत. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, तत्काळ ही र क्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.  जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरिपाची पेरणी  करण्यासाठी मदत होऊ शकेल. लोकप्रतिनिधींनीसुद्धा या प्रकाराचा पाठ पुरावा प्रशासनाकडे करणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :Malegaonमालेगांवbuldhanaबुलडाणा