शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

बुलडाणा जिल्हा पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:23 IST

बस वाहतूकही ५० टक्के क्षमतेने आंतरजिल्हा बसवाहतूकही एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी घेऊन सुरू ठेवता येईल. तसेच शारीरिक ...

बस वाहतूकही ५० टक्के क्षमतेने

आंतरजिल्हा बसवाहतूकही एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी घेऊन सुरू ठेवता येईल. तसेच शारीरिक अंतर आणि निर्जंतुकीकरण करून प्रवासी वाहतूक करता येणार आहे. त्यानुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. या वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

धार्मिक स्थळी दहा व्यक्तींना परवानगी

जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळी एकावेळी दहा व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे. या मर्यादेचे पालन करून धार्मिकस्थळे नागरिकांसाठी सुरू राहू शकतात. यासोबतच शहरी तथा ग्रामीण भागातील जमावबंदीच्या या कालावधीत सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृितक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांना बंदी राहणार आहे.

१ मार्चपर्यंत बाजार बंद

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे १ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरी तथा ग्रामीण भागात हा निर्णय लागू राहणार आहे. ठोक भाजीबाजार हा पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. तसेच येथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहणार आहे.