शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

लाेकवर्गणीतून बांधलेला पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:24 IST

साखरखेर्डा : परिसरात २८ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी ते माळखेड रस्ता पाण्याखाली गेला होता. पुरात मोहाडी नदीवर ...

साखरखेर्डा : परिसरात २८ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी ते माळखेड रस्ता पाण्याखाली गेला होता. पुरात मोहाडी नदीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून बांधलेला पूलही वाहून गेला़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही़ हा पूल तातडीने बांधण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़

गेले काही दिवसांपूर्वी आमखेड तलाव फुटल्याने मोहाडी येथील जुना साखरखेर्डा-लव्हाळा शेत रस्ते वाहून गेला होता. त्याचबरोबर अनेक हेक्टर शेतजमीन वाहून गेली होती़ त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. शेतीतील पाण्याचे निचरा झाल्याने पेरणीसाठी उसनवारी करून बी- बियाणे घेतली. शेतात जाणारा रस्ताच वाहून गेल्याने शेतकऱ्यांना नदी पलीकडे जाणे खूप कठीण झाले आहे़ नदीला पुन्हा पुन्हा येणारा पूर त्यात एक नवीन समस्येची भर घालत आहे. हा पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता राहिला नाही, याची माहिती खा. प्रतापराव जाधव यांना ग्रामस्थांनी दिली होती; परंतु अद्याप जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीच्या पात्रातून रस्ता शोधत जावे लागते़ या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ऋषिकेश रिंढे, नारायण रिंढे, परमेश्वर रिंढे, समाधान रिंढे, प्रल्हाद रिंढे, सुनील रिंढे, गजानन रिंढे, कचरू इंगळे, मदन इंगळे, प्रल्हाद इंगळे, वसंता इंगळे, विजय रिंढे, मधुकर रिंढे, विलास रिंढे,अविनाश इंगळे, अविनाश रिंढे, आदी शेतकऱ्यांनी केली आहे़