शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

माेताळा येथे भाजपचे रास्ता रोको आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

राज्यातील आघाडी सरकारच्या बेपर्वाईने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ते कायम राहिले पाहिजे. उद्या शिक्षण व नोकरीतील आरक्षण ...

राज्यातील आघाडी सरकारच्या बेपर्वाईने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ते कायम राहिले पाहिजे. उद्या शिक्षण व नोकरीतील आरक्षण सुद्धा जावू शकते. यामुळे ओबीसी समाज प्रवर्ग अस्वस्थ झाला आहे. ओबीसी प्रवर्गाला न्याय मिळाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. यासाठी हे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनात तालुक्यातील शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. यावेळी विविध घाेषणा देण्यात आल्या. पाेलिसांनी आंदाेलनादरम्यान चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता. आंदोलनात तालुका भाजप अध्यक्ष यशवंतराव पाटील, एकनाथ पाटील, माजी तालुकाध्यक्ष मनोहरराव नारखेडे, नामदेवराव धोटे, डॉ.अशोक गोंड, निनाजी घनोकार, विशाल व्यवहारे, देवीदास वानखेडे, जि. प. सदस्य निरंजन वाढे, गजानन घोंगडे, मंगेश क्षीरसागर, रमेश बोरसे, पूनमताई जयस्वाल, पुरुषोत्तम नारखेडे, गजानन मातडे, दिलीप येरवाड, रामेश्र्वर गव्हाड, गोपाल राव घनोकार, अमोल रुमाले, फकिरा चित्ते, प्रभंजय पाटील, प्रमोद जोशी, ज्ञानदेव हरमकार, बिहारी चोपडे, सुरेश सराग, बळीराम अंभोरे, नीलेश मऱ्हे, भानुदास किन्होळकर, पिंकेश चव्हाण, ज्ञावदेव खंडागळे, भागवत पव्हणे, नरेंद्र सिंह राजपूत, ज्ञानदेव जंगले, हरेश जयस्वाल, डॉ. विरेंद्रसिंह राजपूत, सोपान जुनारे, उमेश वाघ, प्रफुल्ल जवरे, उमेश दळवी आदींसह इतरांनी सहभाग घेतला.