शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवाल्यांना सत्तेचा माज चढला - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:39 IST

शेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.

ठळक मुद्देसुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविलासातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.शनिवारी कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपा  किसान आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात चिखली येथे सुकाणू समि तीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की,  आंदोलनवेळी   सुकाणू समितीने शेतकर्‍यांचा माल रस्त्यावर टाकला त्यामुळे  त्यांची एकप्रकारे लूटच करण्यात आली, तर स्वातंत्र्यदिनी  पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणे हा देशद्रोहाचा गुन्हाच  आहे. कायदा का यांच्या घरचा आहे का, असा प्रश्नही त्यांनी  यावेळी केला. यावर रविवारी सुकाणू समितीचे सदस्य तथा  आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना शेगावात हल्ला  चढविला. ते म्हणाले की, भाजपावाल्यांना सत्तेचा अहंकार व  सत्तेची मस्ती आहे. शेतकर्‍यांबाबत फुंडकरांना कवडीचेही ज्ञान  नाही. शेतकर्‍यांचे ठिबकाचे अनुदान दोन वर्षांपासून दिलेले नाही.  दोनशे रुपये सोयाबीनचे अजून भेटले नाही. तूर अजूनही  लोकांच्या घरात पडलेली आहे. तेव्हा कोठे गेली होती तुमची  र्मदानगी? आम्हाला  देशद्रोही म्हणणार्‍या फुंडकरांनी हिंमत असेल  तर राजीनामा देऊन यावे. आपण दोघेही देशाच्या सीमेवर जाऊन  तेथे दाखवू देशभक्ती काय असते ती. आम्हाला भंगार म्हणणारे  फुंडकर हे मोदींच्या ताकदीवर निवडून आले. असली र्मद असाल  तर बगर कमळाचे या मैदानात, असे आव्हानही त्यांनी दिले. या  संदर्भात भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो  होवू शकला नाही. 

सातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! नांदुरा: शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग  विलंबाने  दिला तर एकही शासकीय कर्मचारी आत्महत्या करणार नाही; मात्र  शासनाच्या फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या  असून, शासनाने आधी सरसकट कर्जमाफी द्यावी व नंतर सातवा  वेतन आयोग लागू करावा, असे प्रतिपादन अचलपूर मतदारसंघाचे  आमदार बच्चू कडू यांनी २0 ऑगस्ट रोजी येथे केले. शहरातील  शेतकरी पुत्र अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ते बोल त होते. प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे नांदुरा तालुक्यातील बेलुरा ये थील सभेसाठी जात असताना कृउबास संचालक राजेश गावंडे  यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारा संचालित शेतकरी पुत्र  अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची विनंती  केली होती. त्यानुसार आमदार बच्चू कडू यांनी तासभर विद्या र्थ्यांंसोबत संवाद साधला. यावेळी बाजार समितीचे संचालक मोहन  पाटील, संतोष मुंडे, अनिल इंगळे, राजेश गावंडे व प्रभारी सचिव  वा. म. भोंगे आदींची उपस्थिती होती.