शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

भाजपवाल्यांना सत्तेचा माज चढला - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:39 IST

शेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.

ठळक मुद्देसुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविलासातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.शनिवारी कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपा  किसान आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात चिखली येथे सुकाणू समि तीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की,  आंदोलनवेळी   सुकाणू समितीने शेतकर्‍यांचा माल रस्त्यावर टाकला त्यामुळे  त्यांची एकप्रकारे लूटच करण्यात आली, तर स्वातंत्र्यदिनी  पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणे हा देशद्रोहाचा गुन्हाच  आहे. कायदा का यांच्या घरचा आहे का, असा प्रश्नही त्यांनी  यावेळी केला. यावर रविवारी सुकाणू समितीचे सदस्य तथा  आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना शेगावात हल्ला  चढविला. ते म्हणाले की, भाजपावाल्यांना सत्तेचा अहंकार व  सत्तेची मस्ती आहे. शेतकर्‍यांबाबत फुंडकरांना कवडीचेही ज्ञान  नाही. शेतकर्‍यांचे ठिबकाचे अनुदान दोन वर्षांपासून दिलेले नाही.  दोनशे रुपये सोयाबीनचे अजून भेटले नाही. तूर अजूनही  लोकांच्या घरात पडलेली आहे. तेव्हा कोठे गेली होती तुमची  र्मदानगी? आम्हाला  देशद्रोही म्हणणार्‍या फुंडकरांनी हिंमत असेल  तर राजीनामा देऊन यावे. आपण दोघेही देशाच्या सीमेवर जाऊन  तेथे दाखवू देशभक्ती काय असते ती. आम्हाला भंगार म्हणणारे  फुंडकर हे मोदींच्या ताकदीवर निवडून आले. असली र्मद असाल  तर बगर कमळाचे या मैदानात, असे आव्हानही त्यांनी दिले. या  संदर्भात भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो  होवू शकला नाही. 

सातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! नांदुरा: शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग  विलंबाने  दिला तर एकही शासकीय कर्मचारी आत्महत्या करणार नाही; मात्र  शासनाच्या फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या  असून, शासनाने आधी सरसकट कर्जमाफी द्यावी व नंतर सातवा  वेतन आयोग लागू करावा, असे प्रतिपादन अचलपूर मतदारसंघाचे  आमदार बच्चू कडू यांनी २0 ऑगस्ट रोजी येथे केले. शहरातील  शेतकरी पुत्र अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ते बोल त होते. प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे नांदुरा तालुक्यातील बेलुरा ये थील सभेसाठी जात असताना कृउबास संचालक राजेश गावंडे  यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारा संचालित शेतकरी पुत्र  अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची विनंती  केली होती. त्यानुसार आमदार बच्चू कडू यांनी तासभर विद्या र्थ्यांंसोबत संवाद साधला. यावेळी बाजार समितीचे संचालक मोहन  पाटील, संतोष मुंडे, अनिल इंगळे, राजेश गावंडे व प्रभारी सचिव  वा. म. भोंगे आदींची उपस्थिती होती.