शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

पाण्यासाठी भाजपाचा मोर्चा

By admin | Updated: February 10, 2016 02:14 IST

एक महिन्यापासून देऊळगावराजा शहरास पाणीपुरवठा नाही.

देऊळगावराजा: शहरात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण होते आहे. नगरपालिकेकडून काही उपाययोजना झाल्या नाहीत. एक महिन्यापासून शहराला पाणीपुरवठा नाही तर नगरपालिका प्रशासन निष्क्रिय असून, त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच पाण्याचे नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करीत भाजपने ९ फेब्रुवारी रोजी शहरातून भव्य मोर्चा काढला. भाजप कार्यकर्ते व नागरिक खाली हांडे, घगरी घेऊन नगर पलिकेवर धडकले. यावेळी शिष्टमंडळाने मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना निवेदन देत शहरातील पाणीटंचाई सोडविण्याबाबत चर्चा केली. तेव्हा १५ दिवसात शहराला पाणी पुरवठा करण्याचे अश्‍वासन पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. शहराला एक महिन्यापासून पाणीच नाही, पाण्यासाठी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याला पालीका जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, राजेंद्र टाकळकर, प्रवीण धन्नावत, संचित धन्नावत, अय्युब कोटकर, निशीकांत भावसार, यादव भालेराव, सुदर्शन गीते, अँड. कुलकर्णी, सविता पाटील, डॉ. रामदास शिंदे, उदय छाजेड, डॉ. शंकर तलबे, धर्मराज हनुमंते, संजय तिडके, मयूर पूजारी आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मांन्टे यांनी सांगितले की, पाण्यासाठी राजकारण करणार नाही, शहराला कसे पाणी देता येईल, याची उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडेच लक्ष वेधले आहे.