शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

पाण्यासाठी भाजपाचा मोर्चा

By admin | Updated: February 10, 2016 02:14 IST

एक महिन्यापासून देऊळगावराजा शहरास पाणीपुरवठा नाही.

देऊळगावराजा: शहरात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण होते आहे. नगरपालिकेकडून काही उपाययोजना झाल्या नाहीत. एक महिन्यापासून शहराला पाणीपुरवठा नाही तर नगरपालिका प्रशासन निष्क्रिय असून, त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच पाण्याचे नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करीत भाजपने ९ फेब्रुवारी रोजी शहरातून भव्य मोर्चा काढला. भाजप कार्यकर्ते व नागरिक खाली हांडे, घगरी घेऊन नगर पलिकेवर धडकले. यावेळी शिष्टमंडळाने मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना निवेदन देत शहरातील पाणीटंचाई सोडविण्याबाबत चर्चा केली. तेव्हा १५ दिवसात शहराला पाणी पुरवठा करण्याचे अश्‍वासन पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. शहराला एक महिन्यापासून पाणीच नाही, पाण्यासाठी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याला पालीका जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, राजेंद्र टाकळकर, प्रवीण धन्नावत, संचित धन्नावत, अय्युब कोटकर, निशीकांत भावसार, यादव भालेराव, सुदर्शन गीते, अँड. कुलकर्णी, सविता पाटील, डॉ. रामदास शिंदे, उदय छाजेड, डॉ. शंकर तलबे, धर्मराज हनुमंते, संजय तिडके, मयूर पूजारी आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मांन्टे यांनी सांगितले की, पाण्यासाठी राजकारण करणार नाही, शहराला कसे पाणी देता येईल, याची उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडेच लक्ष वेधले आहे.