शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

जग मोठे विचित्र - मुनीश्री विशेषसागरजी

By admin | Updated: April 17, 2015 01:32 IST

मलकापूर येथे प्रवचनमालेचा समारोप

मलकापूर (जि. बुलडाणा): दीपक विझवणे सर्वच जाणतात; परंतु दीपक पेटविणारे फार कमी. घर पाडण्याचे सर्वच जाणतात, परंतु घर बांधणारे फार कमी आहेत. थोडक्यात आजचे युग मोठे विचित्र, असे विचार श्रमणमुनिश्री विशेषसागरजी महाराज यांनी येथे व्यक्त केले. येथील पोरवाड भवनमध्ये आयोजित सम्यकदर्शनाच्या सहाव्या अंगाच्या स्थितीकरण अंगावर धर्मसभा समारोपप्रसंगी विशेषसागरजी महाराज यांनी बुधवारी प्रवचन केले. यावेळी ते म्हणाले की, व्यक्तीला पाडणारे बरेचसे आहेत, पण उचलणारे फार कमी आहेत. पडत्याला पाडणारे, मरत्याला मारणारे, तुटक्याला तोडणारे ठिकठिकाणी भेटतील; परंतु अशा नकारात्मक प्रवाहाविरुद्ध सकारात्मक दृष्टी बाळगून काम करणारे थोडेथोडकेच आढळतात, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. सम्यकदर्शन व सम्यक चरित्रला धरून श्रावकांनी स्वत:हून जेवढे शक्य होईल तेवढे धर्ममार्गाला स्थिर करणे यालाच स्थितीकरण अंग म्हणतात. लक्षात ठेवा, १00 मूर्तींंंच्या स्थापनेऐवजी एक चेतन मूर्ती म्हणजेच एका साधूला वाचविले पाहिजे. कारण चेतनमूर्ती राहिले, तर हजारो, लाखो अचेतन तीर्थ उभे करू शकतील. लक्षात ठेवा, आ पण मुनी बनू शकत नाही, साधना करू शकत नाही, परंतु जे साधक साधना करतात, त्यांच्या साधनेत बाधा तरी आणू नका. प.पू. आचार्य विरागसागरजी महाराज म्हणातात की, योगी होणे श्रेष्ठ आहे, पण आपण योगी बनू शकत नाही; भक्त जरूर बनू शकतो, असे मुनिश्रींनी मार्गदर्शन केले. समारोपीय धर्मसभेला भाविक व श्रद्धाळूंनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.