शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

भिका-यांना काम अन् कलावंत भिकेला!

By admin | Updated: August 10, 2015 23:29 IST

लोकमत परिचर्चेतील सूर; शाहीर, लोककलावंतांनी व्यक्त केली खंत.

बुलडाणा : अनादिकाळापासून जेव्हा प्रचार व प्रसाराचे कोणतेही साधन नव्हते तेव्हा राजे - महाराजांच्या दरबारात कलेला मानाचे स्थान होते, कलेला लोकाश्रय होता, तीच परंपरा कलावंतांनी जोपासली आणि आज कलेला राजश्रय मिळाला. भारूड, गोंधळी, पोतराज, पोवाडे, कीर्तन आणि नृत्यकलेच्या माध्यमातून आजही खेडोपाडी कलावंत समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत, कला एक साधना आहे, ती मिळविण्यासाठी तपश्‍चर्या, अभ्यास, ज्ञान व तसा गुण लागतो. याच कलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम कलावंत अविरतपणे करीत आहेत. असे असताना शासनाने कलावंतांना डावलून भिकार्‍यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्याची गरज का भासली? असा सवाल लोक कलावंतांनी उपस्थित केला. ह्यलोकमतह्ण जिल्हा कार्यालयात सोमवारी आयोजित परिचर्चेत कलेच्या क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर आपले प्रखर मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली छबी देशभरातील लोकांसमोर उभी केली, त्यावेळी तज्ज्ञ व अभ्यासू आणि विद्वान लोकांचा वापर केला तर, गुजरात राज्याचा केलेला विकास देशभरात सांगताना अमिताभ बच्चनसारख्या ज्येष्ठ कलावंतांचा वापर मोदींना करावा लागला. मग शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोदीजींना भिकारीच का आठवले? असा प्रश्न उपस्थित करून शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी भिकार्‍यांचा वापर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार असल्याचेही कलावंतांनी मांडले. या परिचर्चेमध्ये शाहीर ए ओ बावस्कर, शाहीर नवृत्ती घोंगटे, धोंडू खराटे, डी. आर इंगळे, विजय सोनुने, वासुदेव देशपांडे यांनी परिचर्चेत सहभाग घेतला.