शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ओबीसी महाअधिवेशनास उपस्थित रहा - आंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

देशाच्या घटनेने ओबीसी प्रवर्गाला अनेक हक्‍क दिलेले आहेत. परंतु त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे ...

देशाच्या घटनेने ओबीसी प्रवर्गाला अनेक हक्‍क दिलेले आहेत. परंतु त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेल्यावरही ओबीसींना त्यांचे न्याय हक्क मिळालेले नाहीत. ओबीसी प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर अनेक आंदोलने झालीत. परंतु संपूर्ण यश ओबीसीच्या पदरात पडले नाही. संपूर्ण देशात जवळपास ५२ टक्के ओबीसींची लोकसंख्या आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण मिळालेले आहे. काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सूचना सरकारने स्वीकारलेल्या नाहीत. ओबीसींची एकजूट झाल्यास हे प्रश्‍न सुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी देशभरातील ओबीसींची गणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी ७ फेब्रुवारी, रोजी खामगांव येथे आयोजित केलेल्या महाअधिवेशनास उपस्थित रहा, असे आवाहन विदर्भ ओबीसी शिक्षक - प्राध्यापक महामोर्चाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सतोष आंबेकर यांनी एका पत्रान्वये केले आहे.