शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

समित्यांवरील नियुक्त्या रखडल्या

By admin | Updated: April 17, 2015 01:34 IST

युतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा; नियुक्त्यांचे सूत्रही ठरेना.

बुलडाणा : काँग्रस-आघाडी शासन असताना राज्यातील महामंडाळा प्रमाणेच जिल्हास्तरावरील विविध समित्यांवरच्या नियुक्तया रखडल्या होत्या तोच प्रकार महायुतीच्या काळातही कार्यकर्त्यांंना अनुभवास येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात नियुक्यांचे सुत्र ठरवून कार्यकर्त्यांंना संधी दिली गेली मात्र युती मध्ये असलेले ताणतणाव बघता नियुक्तांचे सुत्र कसे राहिल याबाबत कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. राज्यात जवळपास ५५ महामंडळ तसेच जिल्हा व तालुकास्तरावर ४६ समित्या आहेत. या सर्वांंवर पदाधिकारी म्हणुन राजकीय व्यक्तींच्या नियुक्ता होतात. पालकमंत्री यांच्या शिफारशी नंतर अनेक नियुक्त्यांचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत त्यामुळे जिल्हास्तरावरील नियुक्तांमध्ये पालमंत्र्यांचीही भूमिका महत्वाची राहते. संजय गांधी निराधार समिती, रोजगार हमी योजना समिती, जिल्हा रोजगार, स्वयं रोजगार समिती, जिल्हा शिक्षण सल्लागार समिती, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समिती, हुंडा निर्मूलन दक्षता समिती,यासारख्या जिल्हा व तालुकास्तरीय अशा जवळपास ४६ समित्या आहेत. या समित्यांवर जवळपास १00 ते १२५ कार्यकर्त्यांंंची वर्णी लागणे शक्य होते. त्यामुळे या नियुक्त्यांकडे कार्यकर्त्यांंचे लक्ष लागलेले आहे.