शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पीक विम्याची रक्कम शेतक-यांना द्यावी!

By admin | Updated: July 1, 2016 00:28 IST

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे जिल्हाप्रशासनास निवेदन.

बुलडाणा : जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सरसकट २५ हजार रुपये पीक विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उपाध्यक्ष नरेश शेळके आदींनी केली आहे. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकार्‍यांना २९ जून रोजी निवेदन दिले. निवेदनात नमूद आहे की, मागील वर्षी जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात पीक विमे काढले होते. दुष्काळी परिस्थितीत पीक विम्याच्या आधार होईल, या आशेवर शेतकरी असताना प्रत्यक्षात मात्र पीक विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. ज्या महसूल विभागामध्ये सोयाबीनचा पेरा मोठा प्रमाणात आहे, अशा ठिकाणी सोयाबीन पिकासाठी पीक विम्याची हेक्टरी २८00 हजार रुपयेपर्यंंत अशा तुटपुंजी रक्कम जाहीर झाली. ज्या भागामध्ये सोयाबीनचा पेरा होत नाही अशा ठिकाणी मात्र हेक्टरी १६ हजार रुपयेपर्यंत पीक विम्याची मदत जाहीर झाली आहे. कपाशीचा पेरादेखील मोठय़ा प्रमाणात असून, कपाशीला काही महसूल विभागामध्ये हेक्टरी ५२९ रुपयेपर्यंंत पीक विम्याची रक्कम जाहीर झाली आहे, तरी शेतकर्‍यांना सरसकट किमान २५ हजार रुपये हेक्टरी पीक विम्याची रक्कम कंपनीकडून मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करीत आहोत. याबाबत आम्हाला न्याय न मिळाल्यास भविष्यात शेतकर्‍यांच्यावतीने तीव्र आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही नरेश शेळके, शिवाजी पडोळ, अनिल कोळसे, सुनील सोनुने, सुरेश जाधव, भगवान शेळके, संतोष पाटील आदींनी दिला आहे.