शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लोणारमध्ये विमान वाहतूक व्यवस्था सुरू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST

दरम्यान, गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, जिल्ह्यातील बंद असलेल्या संजय गांधी, वीर जगदेवरा, मुंगसाजी आणि ...

दरम्यान, गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, जिल्ह्यातील बंद असलेल्या संजय गांधी, वीर जगदेवरा, मुंगसाजी आणि पैनगंगा सहकारी सूतगिरण्या बंद आहेत. हे प्रकल्प सुरू करावेत किंवा भागभांडवलदारास किंवा त्यांच्या वारसास व्याजासह भागभांडवल परत मिळावे, जिल्ह्यातील एमआयडीसी प्रकल्प सुरू करावेत, माँ जिजाऊंच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, शासकीय तंत्रनिकेतनलाही मान्यता द्यावी, खारपाण पट्ट्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील किडनीग्रस्तांना अर्थसाहाय्य देण्यात यावे, गेल्या २५ वर्षांत या भागात २ हजार ५०० जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. दरम्यान, या आजाराने ग्रस्त असलेल्यांना आर्थिक मदत करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आर्थिक मदत दिली जावी, तसेच शेतकऱ्यांना थकीत पीक विम्याची रक्कम मिळावी, या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

३ सप्टेंबर रोजी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन अनुषंगिक निवेदन देत या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही सावजी यांनी सांगितले.