शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

गारखेड येथील समस्यांची प्रशासनाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST

गारखेड येथील १९७२ मध्ये बांधलेला मोती तलाव फुटून गाव जलमय होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे. याचसंदर्भात गावाचे इतरत्र पुनर्वसन व्हावे ...

गारखेड येथील १९७२ मध्ये बांधलेला मोती तलाव फुटून गाव जलमय होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे. याचसंदर्भात गावाचे इतरत्र पुनर्वसन व्हावे अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. रविवारी ग्रामस्थांनी पत्रकारांना गावात बोलावून याबाबतची वस्तुस्थिती दाखविली व आपल्या पुनर्वसनाच्या मागणीचा पुनरोच्चार केला होता. माध्यमात वृत्त प्रकाशित झाल्याने प्रशासनाने घाईघाईने सोमवारी गावात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना तहसीलदार सुनील सावंत यांनी गावाच्या पुनर्वसनाची जी मागणी होत आहे त्याविषयी अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, तलावाला सांडवा असल्याने तलाव फुटण्याचा धोका प्रथमदर्शनी वाटत नसल्याचा शेरा त्यांनी दिला आहे. असे असले तरीही संबंधित विभागाकडे हा विषय पाठविला जाणार असल्याचे ते म्हणाले. तहसीलदार सावंत यांच्यासोबत असलेले पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता ढगे यांनी या तलावाची पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गावात रस्ते नाही. पाऊल वाटेने गावात पोहोचावे लागते. यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कळवून येथील रस्त्याची समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जुनेद सिद्दीकी, पोलीस पाटील किशोर चव्हाण, स्थानिक तलाठी, राम लव्हकरे, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.