शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून दिव्यांगांची अवहेलना - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:25 IST

शेगाव: येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद  विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती  आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव  चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित दोन दिवसीय दिव्यांग बांधवांच्या  कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला.

ठळक मुद्देदिव्यांग बांधवांच्या कार्यशाळेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद  विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती  आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव  चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित दोन दिवसीय दिव्यांग बांधवांच्या  कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला.  यावेळी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू  म्हणाले की, राज्यातील दिव्यांग बांधव अत्यंत हलाखीचे  जीवन जगत आहेत.  शारीरिक असहाय्यतेमुळे त्यांना  सक्षमरीत्या जीवन जगता येत नाही. प्रशासनाकडून त्यांची  अवहेलना केली जाते. शासनाकडून दिले जाणारे  मानधनही तोकडे आहे. त्यामुळे दिव्यांगांना मोठय़ा  अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या  सोडविण्यात येऊन मानधनात वाढ करण्यात यावी, अशी  मागणी आपण शासनाकडे केलेली आहे. १0 सप्टेंबरपर्यंत  शासनाने दिव्यांगांच्या समस्या मार्गी लावून मानधनात वाढ  न केल्यास ११ सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात  आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  यावेळी  व्यासपीठावर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र सं पर्कप्रमुख रामदास खोत, राज्य समन्वयक रामदास म्हात्रे,  राजाभाऊ गोकुळाष्टमी, अभय पवार, प्रहार जनशक्ती  पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख त था प्रहार अपंग क्रांतीचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा संजय  इंगळे, नीलेश घोंगे, प्रहार महिला आघाडीच्या प्रांजली  धोरण, युवराज देशमुख, अल्पेश भांड, राजू मसने, किरण  दराडे, विनोद पवार, गोलू ठाकूर, दत्ता पाकधाने यांची उ पस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले की,  दिव्यांगांसाठी बर्‍याच योजना आहेत; मात्र प्रशासनाच्या  उदासीन धोरणांमुळे सदर योजनांची अंमलबजाणी प्रभावी पणे होत नाही.  दिव्यांगांच्या १९९५ च्या कायद्याची  अंमलबजाणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी  आपला शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. यावेळी प्रहार  अपंग क्रांती आंदोलनाच्या राज्यातील पदाधिकार्‍यांना  सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव  करण्यात आला. तसेच दिव्यांगांच्या योजना,  शासन  निर्णय याची विस्तृत माहिती सांगणार्‍या प्रहार अपंग क्रांती  आंदोलनाच्या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. यावेळी  राज्यातील २ हजारावर दिव्यांग बांधव व भगिनींची उपस् िथती होती.