शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुलतानपूर येथील जवानाचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:56 IST

सुलतानपूर येथील शेतकरी शेतमजूर कुटुंबात जन्म झालेल्या पवन विष्णू रिंढे यांनी हालाखीच्या परिस्थितही शिक्षण पूर्ण केले़ ...

सुलतानपूर येथील शेतकरी शेतमजूर कुटुंबात जन्म झालेल्या पवन विष्णू रिंढे यांनी हालाखीच्या परिस्थितही शिक्षण पूर्ण केले़ तसेच परिश्रमाच्या बळावर सैन्यात २०१६ -१७ च्या भरतीमध्ये ते सैन्यामध्ये भरती झाले . बेळगाव येथे सैनिक प्रशिक्षण पूर्ण करुण पवन रिंढे हे सध्या गुजरातमधील जामनगर येथे कर्तव्यावर होते़ तेथून त्यांचे युनिट प्रशिक्षणासाठी राजस्थानमधील बाडमेर येथे एक महिन्यापूर्वी गेले होते़ दरम्यान आपल्या सहकारी सैनिकांसोबत कर्तव्यावर असताना २ मे च्या रात्री सैनिक पवन विष्णू रिंढे यांचा अचानक मृत्यू झाला असल्याची माहिती सैनिक कल्याण कार्यालय राजस्थानकडून मृतक सैनिकाच्या कुटुंबास देण्यात आली आहे़ मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आले नाही़ शवविच्छेदन केल्यानंतर सैनिकाचे प्रेत त्यांच्या मुळ गावी सुलतानपूर येथे ४ मे राेजी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे़