शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पीक कर्जाची प्रक्रिया गतिमान करा- सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की गेल्या वर्षी जिल्ह्याचा निर्धारित लक्ष्यांक २,४६० कोटी रुपये होता. ...

सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की गेल्या वर्षी जिल्ह्याचा निर्धारित लक्ष्यांक २,४६० कोटी रुपये होता. तो यंदा मोठ्या प्रमाणावर कमी करून १३०० कोटींवर आणला गेला आहे. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील वर्षी सुद्धा यंत्रणेने केवळ १२६० कोटीचे पीककर्ज वाटप केल्याबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षात हंगामाकरिता गतवर्षीच्या तुलनेत निम्मे १३०० कोटी रुपयांचा अत्यंत कमी लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे. त्यातही केवळ १०३ कोटी म्हणजे फक्त ८ टक्केच पीक कर्ज प्रत्यक्षात वाटप झाले आहे. मुळातच लक्ष्यांक कमी करणे हे अनाकलनीय व संतापजनक आहे. सोबतच खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे चालू खरीप हंगामाकरिता पीक कर्जाचा लक्ष्यांक गतवर्षीपेक्षा दीड पटीने वाढविण्यात यावा. तो ३,६०० कोटी रुपये करण्यात यावा तथा पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तात्काळ नियोजन केेले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.