शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

अमडापूर : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे, खते ...

अमडापूर : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने मान्सून १ जून ते ४ जूनपर्यंत दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. त्या अनुषंगाने शेतकरी येणाऱ्या रब्बी हंगामासाठी तयारीला लागलेला आहे व शेती मशागत कामात व्यस्त आहेत. कोरोना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. या दरम्यान शेतकरी शेतातच काम करून घालवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी गेलेल्या वर्षी पिकलेले सोयाबीन कवडीमोल भावाने विक्री केले. आता मात्र सोयाबीन बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बियाणे घेणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यात भर पडून खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे खते टाकावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या सर्व शेतीला लागणाऱ्या सर्व सामग्रीचे भाव वाढले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गत काही दिवसांपासून परिसरात वादळासह पाऊस हाेत असल्याने मशागतीची कामे खाेळंबली आहेत. परिसरात अनेक शेतकऱ्यांचा भुईमूग पिकाचा खरीप हंगाम संपला आहे. मात्र, भुईमूग शेंगांचे भावदेखील गडगडले असल्याने आपला माल कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र आहे.