शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

सोयाबीनचे ५0 टक्के नुकसान

By admin | Updated: September 21, 2014 00:44 IST

वांझोट्या सोयाबीन वानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत.

ब्रम्हानंद जाधव /मेहकर (बुलडाणा) पश्‍चिम व-हाडात ह्यलखपतीह्ण वाणाच्या सोयाबीन पिकाला फळधारणा झाली नसल्याने ५0 टक्के शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तर उर्वरित सोयाबीनच्या इतर वाणावरही किडी व रोगांचा मारा वाढल्यामुळे शेतात असलेली सोयाबीनची उभी झाडे वाळत आहेत. ऐनकेनप्रकारे शेतकर्‍यांना ह्यलख पतीह्ण वाणाच्या सोयाबीनने कंगाल केले आहे.अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्‍चिम वर्‍हाडातील तीन जिल्ह्यात शेतकर्‍यांनी गत १0 वषार्ंपासून सोयाबीन पिकाला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली आहे. दरवर्षी साधारणत: मृग नक्षत्रात पाऊस येऊन साधारणत: १५ ते २0 जून दरम्यान पेरणीला सुरुवात होत असते; मात्र यंदा मोसमी पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या. पश्‍चिम वर्‍हाडात यावर्षी सुमारे ८ लाख ३७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये प्रारंभी सोयाबीन बियाण्याची मोठी परवड झाली. यात जवळपास ५0 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी भरघोस उत्पन्नाच्या आशेपोटी ह्यलखपतीह्ण या वाणाची पेरणी केली; परंतु सोयाबीनचे ह्यलखपतीह्ण वाणाचे बियाणे ह्यनॉनफर्टाईलह्ण निघाल्याने शेतकर्‍यांचे स्वप्न धुळीस मिळाले. तसेच मध्यंतरी सोयाबीन िपकाला अपुर्‍या पावसाचा फटका बसला. त्या पाठोपाठ सोयाबीन पिकावर ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्ण या भयावह किडीचे आक्रमण झाले; तसेच शेंगांना फळधारणेपूर्वीच करपा, यलो मोझ्ॉक यासारख्या बुरशीजन्य रोगानेही ग्रासले. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात सापडले असून, शेतकरी वर्गाची चिंताही वाढली आहे.