शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

बुलडाणा जिल्ह्यात ४३७ विद्यार्थ्यांंना हृदयविकार!

By admin | Updated: August 24, 2016 00:03 IST

राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाचा अहवाल: शाळा, अंगणवाडी व आश्रम शाळांमध्ये तपासणी.

विवेक चांदूरकरबुलडाणा, दि. २३ : राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शाळा, आश्रम शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात आली असून, यामध्ये ४३७ विद्यार्थी हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच ७८६ विद्यार्थी अन्य आजारांनी ग्रस्त असून, शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी शाळेचे सत्र सुरू झाल्यानंतर जून ते मार्चपर्यंंंत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात येते. सदर तपासनीकरिता पथक तयार करण्यात आले असून, यामध्ये डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यावर्षी जुलै महिन्यात केलेल्या विद्यार्थ्यांंंच्या आरोग्य तपासणीतच जिल्ह्यात ४३७ मुले हृदयविकारासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंंंत ३५ आश्रम शाळांमधील ९३९५ विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात आली. तसेच ३७१ शाळांमध्ये ४५ हजार ८९१ विद्यार्थ्यांंंची, २९0२ आंगणवाडींमधील १ लाख ७५ हजार ८२८ विद्यार्थ्यांंंची तपासनी करण्यात आली आहे. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ४३७ विद्यार्थ्यांंंपैकी १५९ विद्यार्थ्यांंंवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर २३७ विद्यार्थ्यांंंंनी शासनाच्यामार्फत शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. ४१ विद्यार्थ्यांंंच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यासोबतच अन्य शस्त्रक्रियेस ७८६ विद्यार्थी शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत. यापैकी ४६४ विद्यार्थ्यांंंंच्या शस्त्रक्रिया झाल्या असून, १९१ विद्यार्थ्यांंंंनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. १३१ शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. आरोग्य विभागात अनेक पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांंंंची आरोग्य तपासनी करण्यातही अडथळे निर्माण होत आहे. जिल्ह्यात ३३ चमू कार्यान्वीत बुलडाणा जिल्ह्यात शाळा, आंगणवाडी व आश्रमशाळांमध्ये जावून तपासनी करण्याकरिता एकूण ३३ चमूंची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी १ चमू नगर पालिकेतील शाळांसाठी तर ३२ चमू ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांंंंची तपासनी करण्याकरिता नियुक्त करण्यात आली आहे. शासनाच्यावतीनेच करण्यात येते शस्त्रक्रिया शासनाने नेमणूक केलेली चमू शाळांमध्ये तपासनी केल्यानंतर विद्यार्थ्यांंंंला कोणता आजार झाला, याची माहिती देते. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची ग्रामीण रूग्णालयात तपासनी करण्यात येते. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कोणता आजार आहे व त्यावर उपचार किंवा शस्त्रक्रिया कोठे करावी, हे निश्‍चित करून त्यानुसार उपचार केले जातात. शाळा सुरू झाल्यापासून मार्च महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासनी करण्यात येते. त्यानुसार सध्या शाळांमध्ये चमू आरोग्य तपासनी करण्यात येत आहे. आजारी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत.- डॉ. शिवाजी पवारजिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा