शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सहा महिन्यात ४०८ जण झाले बेपत्ता; २६५ मुलींचा समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:07 IST

Missing Cases : अल्पवयीन मुलींबराेबरच १८ वर्षांवरील मुली आणि विवाहिता बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींबराेबरच १८ वर्षांवरील मुली आणि विवाहिता बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सहा महिन्यात ४०८ जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये २६५ मुली व विवाहितांचा समावेश आहे. तसेच मे २०२१ पर्यंत ५० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या हाेत्या. त्यापैकी पाेलिसांनी २२ जणींचा शाेध घेतला आहे. माेबाइल, साेशल मीडियाचा वापर वाढल्याने मुली पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यात अल्पवयीन मुलीबराेबर विवाहिताही बेपत्ता हाेत आहेत. वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात १३९ पुरुषही बेपत्ता झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMissingबेपत्ता होणं