शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात

By संदीप वानखेडे | Updated: September 6, 2022 18:43 IST

सदस्यपदांच्या ६६ जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये हाेणार लढत

बुलढाणा : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ६ सप्टेंबरपर्यंत मुदत हाेती़ सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ४६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता २८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. थेट जनतेतून सरपंचाची निवड हाेणार असल्याने चुरस वाढली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३४ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहेत. त्यामुळे, आता १०९ उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जामाेद तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त राहणार आहे़

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे़ सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे़ त्यामुळे, उमेदवारांची संख्या वाढली हाेती़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे काेण घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. संग्रामपूर तालुक्यातील सायखेड येथे सरपंचपदासाठी आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले हाेते़ त्यापैकी दाेन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सहा उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे. नांदुरा तालुक्यातील हिंगणा भाेटा येथे सरपंचपदासाठी १० उमेदवार रिंगणात हाेते, त्यापैकी ५ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने पाच जणांमध्ये लढत हाेणार आहे. 

लाेणार तालुक्यातील दाेन ग्रामपंचातींच्या सरपंचपदासाठी १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी १० जणांनी माघार घेतल्याने ७ जणांमध्ये लढत हाेणार आहे. तसेच चिखली तालुक्यातील तीन जागांसाठी ११ अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी एकाने मागे घेतल्याने १० उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकbuldhanaबुलडाणा