शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

निवडणूक प्रक्रियेवर २४३ आक्षेप

By admin | Updated: February 11, 2015 01:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रभाग रचना व आरक्षणावर हरकत.

बुलडाणा : जुलै ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातल्या आहे. निवडणुकीसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.यावर दावे व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले होते. ६ ते ९ फेब्रुवारी अशा तीन दिवसांत २४३ लोकांनी आपले आक्षेप नोंदविले.कार्यकाळाची मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींसाठी जुलै ते डिसेंबर या कालावधीत टप्प्या-टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा सर्व कार्यक्रम २९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय, तहसील, पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालयात राबविण्यात आला. ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षणावरील हरकती, सूचना व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात ५ फेब्रुवारीपर्यंंत स्वीकारण्यात गेल्या. ६ ते ९ फेब्रुवारी तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात चालेल्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील १३ तालुक्यातील २४३ लोकांकडून नमुना ह्यबह्णवर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आलेल्या आक्षेपाची संपूर्ण चाचपणी करून जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्णय घेतला जाईल. यानंतर १३ फेब्रुवारी रोजी नमुना ह्यअह्ण प्रसिद्ध केला जाईल. यावर आक्षेप घेता येणार नाही, अशी माहिती श्रीकांत देश पांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. * तीन दिवस चालली प्रक्रियाजिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत ६ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद, संग्रापुर, शेगाव, खामगाव, ७ फेब्रुवारी रोजी मेहकर, देऊळगावराजा, लोणार, सिंदखेडराजा तसेच ९ फेब्रुवारीला मोताळा, नांदुरा, चिखली, मलकापूर, बुलडाणा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर दावे व आक्षेप स्वीकारण्यात आले.