शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जमाफीसाठी २.३५ लाख ऑनलाइन अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:37 IST

बुलडाणा:  शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून  सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपयर्ंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची  नोंदणी झाली असून, २ लाख ३५ हजार २५0  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे२४ जुलैपासून  सुरू झाली होती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया४ सप्टेंबर पर्यंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची झाली नोंदणी जिल्हय़ात १२१0 केद्रांवर ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून  सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपयर्ंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची  नोंदणी झाली असून, २ लाख ३५ हजार २५0  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे यांनी दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ च्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण  १२१0 केद्रांवर अर्ज भरण्यात येत असून,  त्यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र  यांचा समावेश आहे. या केंद्रावर बायोमेट्रिक यंत्र जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाइन भरून होईपर्यंत ही केंद्रं सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात १५ ऑगस्टनंतर ९0 महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.