शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

दीड वर्षानंतर बुलडाणा जिल्ह्यातील २२८ शाळांमध्ये किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:02 IST

228 schools in Buldana district open : गत महिनाभरात एकही काेराेना रुग्ण न आढळलेल्या गावात या शाळा सुरू झाल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १९५ शाळांमध्ये १५ जुलै राेजी घंटी वाजली. काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गत महिनाभरात एकही काेराेना रुग्ण न आढळलेल्या गावात या शाळा सुरू झाल्या आहेत. काेराेना संसर्ग वाढत असल्याने गत वर्षांपासून शाळा बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेंतर्गत काेराेनामुक्त  गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी गावातील ग्रामपंचायतींचा ठराव घेण्याचे तसेच पालकांचे संमतीपत्र घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार १९५  गावांनी प्रस्ताव दिल्याने  पहिल्याच दिवशी या गावांतील शाळा सुरू झाल्या. गावांनी प्रस्ताव दिल्याने या गावांमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू  करण्यात आल्या. तेराही पंचायत समित्यांचे सभापती, गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत या शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागताने सुरू करण्यात आल्या हाेत्या.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरातच हाेते. गुरुवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हाेता. जिल्हाभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी ३ हजार ९४० विद्यार्थ्यांची उपस्थिती हाेती. ही उपस्थिती येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. तसेच सुरू करण्यात येणाऱ्या शाळांची संख्याही वाढणार आहे़ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा