शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

२१ हजार कुटुंबे शौचालयाविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुका डिसेंबरपर्यंत संपूर्ण हगणदरीमुक्त झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हा स्तरावरून मेहकर पंचायत समितीच्या संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व सभापती यांनी प्रयत्न सुरू केले असून, अद्याप २१ हजार कुटुंबांकडे शौचालयच नाही. त्यामुळे शौचालय बांधकामासंदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती ...

ठळक मुद्देमेहकर तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न सुरूअद्याप २१ हजार कुटुंबांकडे शौचालयच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुका डिसेंबरपर्यंत संपूर्ण हगणदरीमुक्त झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हा स्तरावरून मेहकर पंचायत समितीच्या संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व सभापती यांनी प्रयत्न सुरू केले असून, अद्याप २१ हजार कुटुंबांकडे शौचालयच नाही. त्यामुळे शौचालय बांधकामासंदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.प्रत्येक गाव हगणदरीमुक्त झाले पाहिजे, यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळया नावाने योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येकाने शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, यासाठी शासनाकडून अनुदानसुद्धा देण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून मेहकर तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधावे, यासाठी पंचायत समितीचे सभापती जया कैलास खंडारे, गटविकास अधिकारी आर.पी. पवार, सहायक गटविकास अधिकारी ए.एस. सानप, तालुका समन्वयक दत्ता मगर हे सतत प्रयत्न करीत आहेत. पं.स.च्या मासिक सभेतही प्रत्येक ग्रामसेवकाला तशा सूचना करण्यात येतात. तालुक्यात जवळपास ४१ हजार ७१६ कुटुंबे असून, १९ हजार ९५० कुटुंबांकडे आज रोजी शौचालय आहे, तर जवळपास २१ हजार ७६६ कुटुंबांकडे अध्यापही शौचालय नाही. डिसेंबरपर्र्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.दलालापासून सावध राहावे -सानपसध्या ग्रामीण भागात शौचालय बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प.स.कडून अनुदानसुद्धा देण्यात येते; मात्र काही गावांमध्ये शौचालय बांधकाम व अनुदान मिळवून देण्यासाठी लाभार्थींकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शौचालय बांधकाम व अनुदानासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. जर कोणी पैसे मागत असेल, तर थेट पंचायत समितीच्या संबंधित विभागाशी संपर्क करून दलालापासून सावध राहण्याचे आवाहन सहायक गटविकास अधिकारी अशोक सानप यांनी केले आहे.